शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:40 IST

सायखेडा : परिसरात दुष्काळ पडला आहे. शेतातील उभे पिके पाण्याअभावी करपून जात आहे ,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे ,

सायखेडा : परिसरात दुष्काळ पडला आहे. शेतातील उभे पिके पाण्याअभावी करपून जात आहे ,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे ,जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट झाला आहे शेतात लाखो रु पये खर्च करून पीक हातचे गेले आहे अशी भयानक अवस्था पाहण्यासाठी आमच्या शिवाराला भेट द्या अशी अर्त हाक तळवाडे ग्रामस्थानी दिली आहे. केंद्र सरकार मार्फत दुष्काळ भागाची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात पथक आले आहे पथक ठराविक भागाला भेट देणार आहे दुष्काळ परिस्थितीचा अहवाल तयार करून केंद्रीय मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात येणार आहे पथकाने आमच्या गावात येऊन दुष्काळाची भयानक अवस्था पाहून शेतकऱ्यांना मदत करावी.निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे ,महाजनपुर, पिंपळगाव निपाणी, औरंगपूर, भेंडाळी या गावांना वर्षानुवर्षे दुष्काळ आहे सिंचनाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही केवळ पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते पावसाळ्यात होणारा अनियमति पाऊस शेतकºयांच्या मुळावर उठला आहे.यंदा अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला विहिरीनां पाणी उतरले नाही पावसाळ्यात सुद्दा विहिरी कोरडीठाक असल्याने खरीप हंगामातील पिके हाती आली नाही उभे पिके डोळ्यासमोर करपून गेले शेतात खर्च केलेले भांडवल वाया गेले.

टॅग्स :droughtदुष्काळ