शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

 गुणवत्ता सुधार : सद्यस्थितीत ३३ शाळांनी गाठले लक्ष्य महापालिकेच्या ७३ शाळा वर्षाअखेर ‘अ’ श्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:10 IST

महापालिका शाळांची गुणवत्ता व दर्जाबाबत नाके मुरडणाºयांना आश्चर्याचा धक्का बसावा अशी कामगिरी शाळांकडून सुरू असून, शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’च्या धोरणानुसार ‘शाळासिद्धी’ अंतर्गत महापालिकेच्या ३३ शाळा ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेच्या एकूण १२७ शाळा ३३ शाळांना ‘अ’ श्रेणी प्राप्त

नाशिक : महापालिका शाळांची गुणवत्ता व दर्जाबाबत नाके मुरडणाºयांना आश्चर्याचा धक्का बसावा अशी कामगिरी शाळांकडून सुरू असून, शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’च्या धोरणानुसार ‘शाळासिद्धी’ अंतर्गत महापालिकेच्या ३३ शाळा ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या आहेत.डिसेंबर २०१७ अखेर त्यात आणखी ४० शाळांची भर पडणार असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात असून, फेब्रुवारी २०१८ अखेर सर्वच्या सर्व १२७ शाळाही ‘अ’ श्रेणीबद्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या एकूण १२७ शाळा आहेत. ‘शाळासिद्धी’ अंतर्गत १२५ गुणांची परीक्षा घेतली जाते. महापालिकेच्या शिक्षण विभागाने शासनाच्या धोरणानुसार गुणवत्ता कक्ष स्थापन केला होता. त्यानंतर एक थीम तयार करून प्रत्येक शाळाला एक तक्ता देण्यात आला. सदर तक्त्यानुसार त्या-त्या शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. त्यामध्ये ८० पेक्षा अधिक गुण मिळविणाºया ५ शाळा आढळून आल्या. ज्या शाळांना ८० च्यावर गुण मिळतात त्या शाळा ‘अ’श्रेणीमध्ये पोहोचतात. त्यानंतर मनपाच्या शिक्षण विभागाने ७० ते ८० गुण मिळविणाºया २३ शाळांकडे लक्ष केंद्रित केले. त्यांना पंधरा दिवसांचा कार्यक्रम आखून देण्यात आला असता त्यांनी लक्ष्य गाठले आणि या २३ शाळाही ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या. आतापर्यंत मनपाच्या ३३ शाळांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झालेली आहे. ५० ते ७० या दरम्यान गुण मिळविणाºया ४० शाळा असून, त्यांच्याकडे आता लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सदर शाळा डिसेंबर २०१७ अखेर ‘अ’ श्रेणीपर्यंत जाऊन पोहोचतील, असा विश्वास मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेच्या सर्वच्या सर्व शाळा गुणवत्तेच्या दृष्टीने सक्षम करण्याचा प्रयत्न आकाराला येत असल्याचेही उपासनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.