शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

भारतीय जैन संघटनेतर्फे गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:57 IST

येवला : येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी चांदवड येथे शिकत असलेली नेहा संघवी हिने डिझाईन अँड डेकोरेशन या अभ्यासक्र मात ८०.३० टक्के गुण संपादन केले. तसेच बारावी परीक्षेत मानस बंब याने ७४ टक्के गुण, प्रेरणा शिंगी हिने ८५ टक्के गुण, विभुती कासलीवाल व सेजल भाटी यांनी ५५ टक्के गुण मिळवले. दहावीच्या परीक्षेत जय कासलीवाल याने ८३ टक्के गुण, यश समदडीया याने ८४ टक्के, साईल मंडलेचा ७२ टक्के गुण मिळवून यशस्वी झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश भंडारी, शहर अध्यक्ष अरु ण सोनी, सतिष समदडीया, मदनलाल चंडालिया यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्र माची सुरुवात नवकार महामंत्राने करण्यात आली. कार्यक्र मास रविंद्र बाफणा, विजय संचेती, आशिष शिंगी, जितेश जैन, राजेश संघवी, दिनेश संचेती, कांतीलाल गादिया, प्रविण श्रीश्रीमाळ, पुष्पाबाई संघवी, निलेश भाटी उपस्थित होते. सुत्रसंचालन मदनलाल चंडालिया यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक