शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भावार्थ रामायण ग्रंथाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:20 IST

मोह मायेच्या जगात वावरत असताना व सतत बुद्धिभ्रष्ट होत असताना वारंवार गर्तेत पडणाऱ्या शक्तिहीन जिवांसाठी असा अत्यंत सुलभ मार्ग हवा होता, याच भावनेतून ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांनी सांगितले.

नाशिक : मोह मायेच्या जगात वावरत असताना व सतत बुद्धिभ्रष्ट होत असताना वारंवार गर्तेत पडणाऱ्या शक्तिहीन जिवांसाठी असा अत्यंत सुलभ मार्ग हवा होता, याच भावनेतून ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांनी सांगितले.पुणे येथील स्वामी विद्यानंद सेवा मंडळ नाशिक शाखेच्या वतीने स्वामीनारायण मंदिराच्या बॅक्वेट हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘भावार्थ रामायण’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आईसाहेब, सुधीर पांडे, सुधीर काळे, आशुतोष अडोनी, मधुकर सोनवणे, आयोजक चंद्रशेखर आहेर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना स्वामी विद्यानंद म्हणाले की, ‘सध्याच्या काळात ईश्वरस्मरणी स्थिर होणे कठीण आहे. त्यामुळेच कमी वेळेचा, कमी श्रमाचा आणि ईश्वराप्रती खात्रीने नेणारा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न या ग्रंथात केला आहे. अध्यायातून सोप्या भाषे मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांना त्यांच्या ज्ञानोत्तर भक्तीतून संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथराजाचे जे आकलन झाले त्यातूनच कालसुसंगत अशा श्री स्वामीजींच्या ‘भावार्थ रामायण (संक्षिप्त साकीबद्ध अनुवाद)’ या नूतन काव्यमय ग्रंथाची निर्मिती झाली आहे. सध्याच्या श्री स्वामीजींच्या अद्वैत भावावस्थेतून स्फुरलेला ग्रंथ म्हणजे ‘भावार्थ रामायण’ ग्रंथ होय. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला असून, त्याकरिता त्यांचे शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्र मास स्वामी विद्यानंद सेवा मंडळ नाशिक शाखेचे चंद्रशेखर आहेर, एकनाथ ठाकरे उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक