शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

भावार्थ रामायण ग्रंथाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:20 IST

मोह मायेच्या जगात वावरत असताना व सतत बुद्धिभ्रष्ट होत असताना वारंवार गर्तेत पडणाऱ्या शक्तिहीन जिवांसाठी असा अत्यंत सुलभ मार्ग हवा होता, याच भावनेतून ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांनी सांगितले.

नाशिक : मोह मायेच्या जगात वावरत असताना व सतत बुद्धिभ्रष्ट होत असताना वारंवार गर्तेत पडणाऱ्या शक्तिहीन जिवांसाठी असा अत्यंत सुलभ मार्ग हवा होता, याच भावनेतून ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांनी सांगितले.पुणे येथील स्वामी विद्यानंद सेवा मंडळ नाशिक शाखेच्या वतीने स्वामीनारायण मंदिराच्या बॅक्वेट हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘भावार्थ रामायण’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आईसाहेब, सुधीर पांडे, सुधीर काळे, आशुतोष अडोनी, मधुकर सोनवणे, आयोजक चंद्रशेखर आहेर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना स्वामी विद्यानंद म्हणाले की, ‘सध्याच्या काळात ईश्वरस्मरणी स्थिर होणे कठीण आहे. त्यामुळेच कमी वेळेचा, कमी श्रमाचा आणि ईश्वराप्रती खात्रीने नेणारा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न या ग्रंथात केला आहे. अध्यायातून सोप्या भाषे मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांना त्यांच्या ज्ञानोत्तर भक्तीतून संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथराजाचे जे आकलन झाले त्यातूनच कालसुसंगत अशा श्री स्वामीजींच्या ‘भावार्थ रामायण (संक्षिप्त साकीबद्ध अनुवाद)’ या नूतन काव्यमय ग्रंथाची निर्मिती झाली आहे. सध्याच्या श्री स्वामीजींच्या अद्वैत भावावस्थेतून स्फुरलेला ग्रंथ म्हणजे ‘भावार्थ रामायण’ ग्रंथ होय. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला असून, त्याकरिता त्यांचे शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्र मास स्वामी विद्यानंद सेवा मंडळ नाशिक शाखेचे चंद्रशेखर आहेर, एकनाथ ठाकरे उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक