शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भावार्थ रामायण ग्रंथाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:20 IST

मोह मायेच्या जगात वावरत असताना व सतत बुद्धिभ्रष्ट होत असताना वारंवार गर्तेत पडणाऱ्या शक्तिहीन जिवांसाठी असा अत्यंत सुलभ मार्ग हवा होता, याच भावनेतून ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांनी सांगितले.

नाशिक : मोह मायेच्या जगात वावरत असताना व सतत बुद्धिभ्रष्ट होत असताना वारंवार गर्तेत पडणाऱ्या शक्तिहीन जिवांसाठी असा अत्यंत सुलभ मार्ग हवा होता, याच भावनेतून ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांनी सांगितले.पुणे येथील स्वामी विद्यानंद सेवा मंडळ नाशिक शाखेच्या वतीने स्वामीनारायण मंदिराच्या बॅक्वेट हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘भावार्थ रामायण’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आईसाहेब, सुधीर पांडे, सुधीर काळे, आशुतोष अडोनी, मधुकर सोनवणे, आयोजक चंद्रशेखर आहेर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना स्वामी विद्यानंद म्हणाले की, ‘सध्याच्या काळात ईश्वरस्मरणी स्थिर होणे कठीण आहे. त्यामुळेच कमी वेळेचा, कमी श्रमाचा आणि ईश्वराप्रती खात्रीने नेणारा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न या ग्रंथात केला आहे. अध्यायातून सोप्या भाषे मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांना त्यांच्या ज्ञानोत्तर भक्तीतून संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथराजाचे जे आकलन झाले त्यातूनच कालसुसंगत अशा श्री स्वामीजींच्या ‘भावार्थ रामायण (संक्षिप्त साकीबद्ध अनुवाद)’ या नूतन काव्यमय ग्रंथाची निर्मिती झाली आहे. सध्याच्या श्री स्वामीजींच्या अद्वैत भावावस्थेतून स्फुरलेला ग्रंथ म्हणजे ‘भावार्थ रामायण’ ग्रंथ होय. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला असून, त्याकरिता त्यांचे शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्र मास स्वामी विद्यानंद सेवा मंडळ नाशिक शाखेचे चंद्रशेखर आहेर, एकनाथ ठाकरे उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक