शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा द्या : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 15:38 IST

ब्राह्मणगांव : द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली.

ब्राह्मणगांव : द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांची पाहणी केली, बागलान दौºयावर असताना ब्राह्मणगाव येथील २० हेक्टर क्षेत्रावरील १७ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे शेती पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणीसाठी त्यांनी येथे भेट दिली. द्राक्ष उत्पादक नंदकिशोर भावराव अहिरे यांची आठ एकर क्षेत्रातील द्राक्ष बाग पूर्णत: सततच्या पावसामुळे नष्ट झाल्याने लाखो रूपयांचा खर्च पूर्णत: पाण्यात गेल्याने या बागेची पाहणी शेट्टी यांनी केली.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकर्यांना अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. यावेळी श्री.शेट्टी यांनी सांगितले की, कोरड्या पेक्षाही ओल्या दुष्काळात शेतकरी अधिक खचून गेला आहे. खरीप हंगाम गेला, आता रब्बी हंगामही हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्यांनी पिक विमा काढला आहे. तसेच ज्यांचे पीक विमा नाहीत परंतु सततच्या झालेल्या पावसामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी बरोबरच विजिबलमाफी दिली तरच शेतकरी उभा राहू शकेल. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे करावा. शेतकºयांच्या प्रश्नासाठी सत्ता कुणाचीही येवो, शेतकर्यांना मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आसुड ओढु, असा इशारा शेट्टी यांनी दिला. याप्रसंगी संघटनेचे प्रवक्ते संदीप जगताप, साहेबराव मोरे, कुबेर जाधव, सुभाष अहिरे, तुषार शिरसाठ, राजू शिरसाठ, रमेश आहिरे, मविप्र संस्थेचे उपसभापती राघो अहिरे, तंटामुक्ती समतिीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, पंचायत समिती सदस्य अतुल अहिरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक