शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रचाराचे ताबूत थंडावले  ; सायंकाळी सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:46 IST

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जाहीरसभा, मेळावे, प्रचार रॅलीचा धुराळा शनिवारी सायंकाळी सहा वाजता शांत झाला. मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार करण्यावर निर्बंध असल्याने आज जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा निवडणुकीतील सर्वच उमेदवारांनी प्रचार रॅली, मतदारांच्या गाठीभेटी घेत जाहीर प्रचारावर अंतिम हात फिरविला. सायंकाळी सहा वाजेनंतर उमेदवारांच्या संपर्क कार्यालयांवर लावण्यात आलेले बॅनर, फलक, झेंडे तातडीने काढून घेण्यात आले.

नाशिक : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जाहीरसभा, मेळावे, प्रचार रॅलीचा धुराळा शनिवारी सायंकाळी सहा वाजता शांत झाला. मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार करण्यावर निर्बंध असल्याने आज जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा निवडणुकीतील सर्वच उमेदवारांनी प्रचार रॅली, मतदारांच्या गाठीभेटी घेत जाहीर प्रचारावर अंतिम हात फिरविला. सायंकाळी सहा वाजेनंतर उमेदवारांच्या संपर्क कार्यालयांवर लावण्यात आलेले बॅनर, फलक, झेंडे तातडीने काढून घेण्यात आले.दरम्यान, सायंकाळी प्रचाराची सांगता झाल्याने सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी सर्वच उमेदवारांनी राजकीय डावपेच व व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली असून, प्रत्येक भागातील आपल्या हक्काचे मतदार मतदानासाठी बाहेर काढण्याबरोबरच, प्रचारादरम्यान दिसून आलेली राजी-नाराजी काढण्यासाठी व्यक्तिगत गोपनीय गाठीभेटींना सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी जारी करण्यात आली असली तरी, काही इच्छुकांनी त्यापूर्वीपासूनच निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून प्रचाराला सुरुवात केली होती.उन्हामुळे पायी दौऱ्यांपेक्षा गाड्यांचा वापरनाशिक शहराचे तापमान ४२ अंशांपर्यंत असल्याने दुपारच्या सुमारास कडाक्याचे ऊन होते. त्यामुळे उमेदवारांनी पायी प्रचारफेरी काढण्याऐवजी गाड्यांमधून प्रचार करण्याला प्राधान्य दिले. उन्हामुळे बाजारपेठेत गर्दी कमी होतीच शिवाय सर्वसामान्य नागरिकही बाहेर पडले नसल्याने वाहन रॅलीच्या माध्यमातून मुख्य रस्त्याबरोबरच उपनगरांमधील अंतर्गत रस्त्यांवरूनदेखील वाहन रॅलीतून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.अन् प्रचारातून झाली सुटकाप्रचार रॅली, पदयात्रा, दुचाकी रॅली, औद्योगिक कंपन्यांना भेटी, समाज, संस्थांच्या बैठका, मंदिर, मशीद, चर्चमध्ये हजेरी लावून उमेदवारांनी पाठिंबा मिळविण्यात चढाओढ केली. गेल्या महिनाभरापासून भर उन्हात घामाघूम झालेले उमेदवार व त्यांच्या समर्थकांची सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचारातून सुटका झाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरी