शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सेंद्रिय शेतीने सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी : आबासाहेब मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:10 IST

शेतपिकांसाठी वापरले जाणारी घातक, रासायनिक खते, औषधे यांच्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होत असल्याने शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी. यात गावरान बियाणे, घरगुती औषधे, खते, गाईचे शेण, गोमुत्र, झाडांचा पाला-पाचोळा याचा वापर करून सेंद्रिय शेती करून. शुद्ध सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी, असे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे कृषितज्ज्ञ आबासाहेब मोरे यांनी केले.

भगूर : शेतपिकांसाठी वापरले जाणारी घातक, रासायनिक खते, औषधे यांच्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होत असल्याने शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी. यात गावरान बियाणे, घरगुती औषधे, खते, गाईचे शेण, गोमुत्र, झाडांचा पाला-पाचोळा याचा वापर करून सेंद्रिय शेती करून. शुद्ध सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी, असे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे कृषितज्ज्ञ आबासाहेब मोरे यांनी केले.महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झालेले शेतकरी गणेश निसाळ यांनी कृषिक्षेत्रांत विविध प्रयोग करून सेंद्रिय शेती करणाऱ्या राज्यातील शेतकरी, उद्योजक, शासकीय अधिकारी यांचा सन्मान भगूर-लहवितरोड येथे आयोजित केला होता. त्याप्रसंगी मोरे बोलत होते. व्यासपीठावर आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, नगरसेवक मोहन करंजकर बाबूराव मोजाड, विजय करंजकर, सरोज अहिरे, कावेरी कासार, शांताराम चांदोरे, डॉ. संजय वसावे, डॉ. एस. आर. देशमुख, डॉ बी. एन. पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पाळदे यांनी, तर आभार अरुण निसाळ यांनी केले. कार्यक्रमास तानाजी भोर, प्रमोद मोजाड, प्रवीण पाळदे, संजय मोरे, प्रवीण गुळवे, पंकज तांगाडकर, अशोक निसाळ, शांताराम गिते आदींसह कृषि विभागातील अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.गणेश निसाळ यांची यशोगाथाराज्यातील कृषी क्षेत्र आणि सेंद्रिय शेतीशी निगडीत चाळीस व्यक्तींना शाल, वृक्षरोप आणि सन्मानपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. गणेश निसाळ यांनी आपली यशोगाथा कथन करतांना सेंद्रिय शेती, शेतीपूरक उद्योगाविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचाही विविध संस्था, व्यक्तींच्या वतीने शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती