शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीने सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी : आबासाहेब मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:10 IST

शेतपिकांसाठी वापरले जाणारी घातक, रासायनिक खते, औषधे यांच्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होत असल्याने शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी. यात गावरान बियाणे, घरगुती औषधे, खते, गाईचे शेण, गोमुत्र, झाडांचा पाला-पाचोळा याचा वापर करून सेंद्रिय शेती करून. शुद्ध सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी, असे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे कृषितज्ज्ञ आबासाहेब मोरे यांनी केले.

भगूर : शेतपिकांसाठी वापरले जाणारी घातक, रासायनिक खते, औषधे यांच्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होत असल्याने शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी. यात गावरान बियाणे, घरगुती औषधे, खते, गाईचे शेण, गोमुत्र, झाडांचा पाला-पाचोळा याचा वापर करून सेंद्रिय शेती करून. शुद्ध सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी, असे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे कृषितज्ज्ञ आबासाहेब मोरे यांनी केले.महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झालेले शेतकरी गणेश निसाळ यांनी कृषिक्षेत्रांत विविध प्रयोग करून सेंद्रिय शेती करणाऱ्या राज्यातील शेतकरी, उद्योजक, शासकीय अधिकारी यांचा सन्मान भगूर-लहवितरोड येथे आयोजित केला होता. त्याप्रसंगी मोरे बोलत होते. व्यासपीठावर आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, नगरसेवक मोहन करंजकर बाबूराव मोजाड, विजय करंजकर, सरोज अहिरे, कावेरी कासार, शांताराम चांदोरे, डॉ. संजय वसावे, डॉ. एस. आर. देशमुख, डॉ बी. एन. पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पाळदे यांनी, तर आभार अरुण निसाळ यांनी केले. कार्यक्रमास तानाजी भोर, प्रमोद मोजाड, प्रवीण पाळदे, संजय मोरे, प्रवीण गुळवे, पंकज तांगाडकर, अशोक निसाळ, शांताराम गिते आदींसह कृषि विभागातील अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.गणेश निसाळ यांची यशोगाथाराज्यातील कृषी क्षेत्र आणि सेंद्रिय शेतीशी निगडीत चाळीस व्यक्तींना शाल, वृक्षरोप आणि सन्मानपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. गणेश निसाळ यांनी आपली यशोगाथा कथन करतांना सेंद्रिय शेती, शेतीपूरक उद्योगाविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचाही विविध संस्था, व्यक्तींच्या वतीने शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती