शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

सेंद्रिय शेतीने सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी : आबासाहेब मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:10 IST

शेतपिकांसाठी वापरले जाणारी घातक, रासायनिक खते, औषधे यांच्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होत असल्याने शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी. यात गावरान बियाणे, घरगुती औषधे, खते, गाईचे शेण, गोमुत्र, झाडांचा पाला-पाचोळा याचा वापर करून सेंद्रिय शेती करून. शुद्ध सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी, असे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे कृषितज्ज्ञ आबासाहेब मोरे यांनी केले.

भगूर : शेतपिकांसाठी वापरले जाणारी घातक, रासायनिक खते, औषधे यांच्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होत असल्याने शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी. यात गावरान बियाणे, घरगुती औषधे, खते, गाईचे शेण, गोमुत्र, झाडांचा पाला-पाचोळा याचा वापर करून सेंद्रिय शेती करून. शुद्ध सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी, असे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे कृषितज्ज्ञ आबासाहेब मोरे यांनी केले.महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झालेले शेतकरी गणेश निसाळ यांनी कृषिक्षेत्रांत विविध प्रयोग करून सेंद्रिय शेती करणाऱ्या राज्यातील शेतकरी, उद्योजक, शासकीय अधिकारी यांचा सन्मान भगूर-लहवितरोड येथे आयोजित केला होता. त्याप्रसंगी मोरे बोलत होते. व्यासपीठावर आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, नगरसेवक मोहन करंजकर बाबूराव मोजाड, विजय करंजकर, सरोज अहिरे, कावेरी कासार, शांताराम चांदोरे, डॉ. संजय वसावे, डॉ. एस. आर. देशमुख, डॉ बी. एन. पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पाळदे यांनी, तर आभार अरुण निसाळ यांनी केले. कार्यक्रमास तानाजी भोर, प्रमोद मोजाड, प्रवीण पाळदे, संजय मोरे, प्रवीण गुळवे, पंकज तांगाडकर, अशोक निसाळ, शांताराम गिते आदींसह कृषि विभागातील अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.गणेश निसाळ यांची यशोगाथाराज्यातील कृषी क्षेत्र आणि सेंद्रिय शेतीशी निगडीत चाळीस व्यक्तींना शाल, वृक्षरोप आणि सन्मानपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. गणेश निसाळ यांनी आपली यशोगाथा कथन करतांना सेंद्रिय शेती, शेतीपूरक उद्योगाविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचाही विविध संस्था, व्यक्तींच्या वतीने शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती