शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी आॅक्टोबरपर्यंत चालणार प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:21 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत सातफेऱ्या पार पडल्यानंतरही अनेक जागा रिक्त असून, काही विद्यार्थ्यांनाही अपेक्षित महाविद्यालय मिळू न शकल्याने शिक्षण विभागाने विविध महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांचे पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत सातफेऱ्या पार पडल्यानंतरही अनेक जागा रिक्त असून, काही विद्यार्थ्यांनाही अपेक्षित महाविद्यालय मिळू न शकल्याने शिक्षण विभागाने विविध महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांचे पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आता अकरावीची प्रवेशप्रक्रिया १ आॅक्टोबरपर्यंच चालणार असून, त्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहे.अकरावी प्रवेशप्र्रक्रियेची एक बायफोकल फेरी, तीन नियमित फेºया, एक विशेष फेरी, तर दोन प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य अशा एकूण सात फेºया पार पडल्या आहेत. मात्र तहीही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने शिक्षण विभागाने पुन्हा एकदा प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य ही विशेष फेरी सुरू केली असून, प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी देण्यात आली आहे.शिक्षण विभागाने प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य पद्धतीने तिसरी आणि एकूण फेºयामध्ये आठव्या फेरी सोमवारपासून (दि.२३) प्रवेशप्रक्रिया सुरू केली असून, ही फेरी १ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. या फेरीत प्रवेश मिळणाºया विद्यार्थ्यांना प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी कमी दिवस मिळणार असल्याने अशा विद्यार्थ्यांसासाठी विशेष तासिका घ्याव्या, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. दहावीची नियमित परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर आता फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश देण्यात येत आहेत. कमी टक्केवारी आणि अभ्यासक्रम अर्धा पूर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास अनेक महाविद्यालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून होत आहे.दरम्यान, यापूर्वीच्या फेरीत प्रवेश मिळालेल्या परंतु महाविद्यालय बदलू इच्छिणाºया विद्यार्थ्यांनाही सोमवारी संकेतस्थळावरून प्रवेश रद्द करण्याची संधी देण्यात आली होती, तर प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना २६ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करता येईल.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी