शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

साहित्याला सतत चैतन्यमय ठेवण्याची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:29 IST

नाशिकमध्ये साहित्य संमेलन का व्हावे? शहराला मोठी वाङ््मयीन परंपरा लाभलेली आहे़ यापूर्वी स्वातंत्र्यपूर्ण काळात १९४२ मध्ये मराठी साहित्य संमेलन ...

नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे?शहराला मोठी वाङ््मयीन परंपरा लाभलेली आहे़ यापूर्वी स्वातंत्र्यपूर्ण काळात १९४२ मध्ये मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले़ त्यानंतर सुमारे ६३ वर्षांनंतर २००५ मध्ये जानेवारी महिन्यात शिक्षण कर्मयोगी स्व़ वसंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ७८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले़अशा दोन मोठ्या साहित्य संमेलनाचा अनुभव नाशिककरांना आहे़ यावर्षी सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) यांच्या पदाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले आहे़ त्यासाठी औरंगाबाद येथे जाऊन महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांना निवेदन दिले आहे़ संमेलनाच्या मूळ उद्दिष्टांपासून दूर जाणा-या संमेलनाला मुळ उद्दिष्टांकडे आणणे हा मुख्य हेतू असावा़ तसेच संमेलन केवळ खर्च, व्यवस्था, निमंत्रणे, अनुदान, राजकारण यासाठी न गाजता साहित्यिक योगदानांसाठी गाजवीत मराठी भाषेच्या सन्मानासाठी प्रचार आणि प्रसारासाठी गाजावे हा हेतू असावा. कारण साहित्य संमेलन ही रसिकांसाठी पर्वणी असते़संमेलनातून सादर होणाºया निमंत्रितांच्या नवोदितांच्या कविता तसेच साहित्य, समाज, संस्कृती, राजकारण माध्यमे यांच्या स्थित्यंतरांबद्दल होणारे परिसंवाद, चर्चासत्रे साहित्यास सतत चैतन्यमय ठेवून विचार प्रवृत्त करतात़ त्याचप्रमाणे लेखकांच्या मुलाखती, अध्यक्षीय भाषणे, ग्रंथ प्रदर्शने यातून नवे लेखक-कवी घडावेत हा संमेलनाचा उद्देश असतो़ त्यामुळे या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे़सावानातील माझ्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना आणि सभासदांना तसेच सावानाशी निगडीत अनेक शैक्षणिक साहित्य, वाद्य, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांचा पूर्वीच्या साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग होता़ आगामी काळात साहित्य संमेलन आल्यास तसाच सहभाग राहील़ नाशिक हे ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक शहर असून, येथे साहित्य, कला, शिक्षण आदी विधायक उपक्रम होतात़ तसेच विचारांचे आदान-प्रदान होते़ नाशिकमध्ये पुन्हा एकदा साहित्यिक वातावरण व्हावे, ग्रंथोत्सव, भाषा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात यावे, असे वाटते़- वेदश्री थिगळेसमाज व राज्यश्रयाची साथ घेऊन साहित्य संमेलन यशस्वी होते़ त्यातून साहित्याचा विकास होतो़ ग्रंथाची आरास दिसते, वैचारिक चर्चा घडते़ लेखक, वाचक, प्रकाशक, समीक्षक, संशोधक आणि अध्यक्षीय मनोगत यांच्या सन्मानासाठी साहित्य संमेलनासाठी साहित्य संमेलन व्हावे मुख्य म्हणजे साहित्य संमेलनाची स्मरणिका ही स्थित्यंतराचा दस्तऐवज आणि पुरावा असतो़ त्यामुळे वाचक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होणारी स्मरणिका जपून ठेवतात़

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक