शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

दिल्लीत शिक्षक भरतीचे अधिकार मुख्याध्यापकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:42 IST

सिन्नर : शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे राज्य दिल्ली आहे. शिक्षणावर १० टक्क्यावरुन २५ टक्केपर्यंत खर्च वाढविल्याने सरकारी शाळामध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी तोबा गर्दी होते.

सिन्नर : शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे राज्य दिल्ली आहे. शिक्षणावर १० टक्क्यावरुन २५ टक्केपर्यंत खर्च वाढविल्याने सरकारी शाळामध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी तोबा गर्दी होते. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी व परिपूर्ण शिक्षक घेण्यासाठी शिक्षक भरतीचे संपूर्ण अधिकार मुख्याध्यापकांना दिले असल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्य व्यापी अधिवेशन नुकतेच नांदेड येथे पार पडले. या अधिवेशनात दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून ९ हजार मुख्याध्यापकांनी हजेरी लावली. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, अ‍ॅड. उज्ज्वल निकम, माजी शिक्षणमंत्री वसंत पोरके, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्यमंत्री डी. पी. सावंत, विक्रम काळे ना.गो. गाणार, शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, सुनील चव्हाण, राज्य मंडळाचे अध्यक्ष शकुंतला काळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आम्ही एकूण बजेटच्या २५ टक्के खर्च फक्त शिक्षणावर करतो. शिक्षण हाच देशाच्या सर्वागीण विकासाचा पाया आहे. त्याला सर्वोच्च प्राधान्य देत सरकारी शाळांचा चेहरा-मोहरा बदलला असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले. याचे श्रेय मुख्याध्यापकांना व आमच्या सरकारच्या धोरणाला असल्याचे ते म्हणाले. दिल्ली प्रदेशात १०१४ सरकारी शाळा आहे. आज बहुतांश शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांना अक्षरशा: रांगा लावाव्या लागतात. यासाठी एक व्हिजन समोर ठेवून काम करत आहोत. शाळा कर्मचारी, शिक्षक तेचआहे. परंतु आम्ही प्राधान्यक्रम ठरविल्याने हे बदल झाल्याची त्यांनी नमुद केले.

टॅग्स :Teacherशिक्षक