शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

अध्यक्ष घेणार टंचाईचा ‘मागोवा’ १ जुलैला टंचाई आढावा बैठकीचे आयोजन

By admin | Updated: June 28, 2014 01:49 IST

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर व जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी जिल्'ातील भीषण टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेऊन पाणी साठा जपून वापरण्याचे आदेश दिले

  नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर व जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी जिल्'ातील भीषण टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेऊन पाणी साठा जपून वापरण्याचे आदेश दिलेले असतानाच आता जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री नितीन पवार यांनी १ जुलै रोजी टंचाईसंदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेत टंचाई बैठकीचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील जुन्या सभागृहात १ जुलै रोजी दुपारी २ वाजता ही टंचाई आढावा बैठक जयश्री पवार यांनी आयोजित केली आहे. विशेष म्हणजे आढावा बैठकांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी केलेला असतानाच या टंचाईच्या आढावा बैठकीस जयश्री पवार यांनी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह सभापती राजेश नवाळे, ज्योती माळी, सुनीता अहेर,अलका जाधव यांनाही या आढावा बैठकीस बोलविले आहे. तसेच खातेप्रमुखांना संपूर्ण माहितीनीशी बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना जयश्री पवार यांनी दिल्या आहेत. या बैठकीला कोणत्याही खातेप्रमुखाने पूर्व परवानगीशिवाय टंचाईच्या बैठकीस अनुपस्थित राहू नये,असे आदेशच पवार यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.(प्रतिनिधी)