शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अध्यक्ष घेणार टंचाईचा ‘मागोवा’ १ जुलैला टंचाई आढावा बैठकीचे आयोजन

By admin | Updated: June 28, 2014 01:49 IST

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर व जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी जिल्'ातील भीषण टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेऊन पाणी साठा जपून वापरण्याचे आदेश दिले

  नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर व जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी जिल्'ातील भीषण टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेऊन पाणी साठा जपून वापरण्याचे आदेश दिलेले असतानाच आता जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री नितीन पवार यांनी १ जुलै रोजी टंचाईसंदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेत टंचाई बैठकीचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील जुन्या सभागृहात १ जुलै रोजी दुपारी २ वाजता ही टंचाई आढावा बैठक जयश्री पवार यांनी आयोजित केली आहे. विशेष म्हणजे आढावा बैठकांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी केलेला असतानाच या टंचाईच्या आढावा बैठकीस जयश्री पवार यांनी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह सभापती राजेश नवाळे, ज्योती माळी, सुनीता अहेर,अलका जाधव यांनाही या आढावा बैठकीस बोलविले आहे. तसेच खातेप्रमुखांना संपूर्ण माहितीनीशी बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना जयश्री पवार यांनी दिल्या आहेत. या बैठकीला कोणत्याही खातेप्रमुखाने पूर्व परवानगीशिवाय टंचाईच्या बैठकीस अनुपस्थित राहू नये,असे आदेशच पवार यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.(प्रतिनिधी)