शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

प्रथमोपचार करताना तत्परता दाखवावी

By admin | Updated: June 9, 2014 00:59 IST

सुभाष यादव : ‘अपनों की जान बचाईयें’ विषयावरील व्याख्यानात प्रतिपादन

 

प्रथमोपचार करताना तत्परता दाखवावीसुभाष यादव : ‘अपनों की जान बचाईयें’ विषयावरील व्यनाशिक : सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकदा लहान-लहान चुकांमुळे अपघात होतात व निष्कारण मृत्यूच्या घटना वेगाने वाढत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, संकटाच्या वेळी मदत करून प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असून, समाजात विशेषत: तरुणाईमध्ये याविषयी जागृती होणे अत्यावश्यक आहे. प्रथमोपचार करताना वेळमर्यादेचे पालन करत तत्परता दाखविल्यास निष्कारण मृत्यूच्या घटना टाळता येतील, असे प्रतिपादन ‘प्रथमोपचार संजीवनी’ पुस्तकाचे लेखक डॉ. सुभाष यादव यांनी केले.नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा व महिला संघटनेच्या वतीने परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित ‘अपनों की जान बचाईयें’ या व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून यादव बोलत होते. दरम्यान, अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप बूब, डॉ. प्रभा यादव, जयप्रकाश जातेगावकर, शोभना बूब, रामविलास बूब आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी यादव यांनी दृकश्राव्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रथमोपचार ही काळाची गरज या विषयावर बोलताना सांगितले की, दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणे ही अत्यंत गौरवास्पद व सामाजिक बांधीलकी जोपासणारी बाब आहे; मात्र यावेळी स्वत:ची सुरक्षिततादेखील विचारात घेणे महत्त्वाचे आहे. एखाद्या ठिकाणी अपघात घडल्यास जखमीला गर्दीतून तत्काळ बाजूला घेऊन जाणे. जेणेकरून मोकळी हवा मिळेल व त्याद्वारे प्राणवायू उपलब्ध होण्यास मदत होईल, ही प्रथोमपचारामधील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मानवाच्या शरीरामधील एकूण अवयवांपैकी मेंदू हा अत्यंत नाजूक अवयव असून मेंदूला चार मिनिटे जर प्राणवायू मिळाला नाही तर त्याचे कार्य बंद पडते परिणामी मृत्यू संभवतो. (प्रतिनिधी)ाख्यानात प्रतिपादन