शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमोपचार करताना तत्परता दाखवावी

By admin | Updated: June 9, 2014 00:59 IST

सुभाष यादव : ‘अपनों की जान बचाईयें’ विषयावरील व्याख्यानात प्रतिपादन

 

प्रथमोपचार करताना तत्परता दाखवावीसुभाष यादव : ‘अपनों की जान बचाईयें’ विषयावरील व्यनाशिक : सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकदा लहान-लहान चुकांमुळे अपघात होतात व निष्कारण मृत्यूच्या घटना वेगाने वाढत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, संकटाच्या वेळी मदत करून प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असून, समाजात विशेषत: तरुणाईमध्ये याविषयी जागृती होणे अत्यावश्यक आहे. प्रथमोपचार करताना वेळमर्यादेचे पालन करत तत्परता दाखविल्यास निष्कारण मृत्यूच्या घटना टाळता येतील, असे प्रतिपादन ‘प्रथमोपचार संजीवनी’ पुस्तकाचे लेखक डॉ. सुभाष यादव यांनी केले.नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा व महिला संघटनेच्या वतीने परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित ‘अपनों की जान बचाईयें’ या व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून यादव बोलत होते. दरम्यान, अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप बूब, डॉ. प्रभा यादव, जयप्रकाश जातेगावकर, शोभना बूब, रामविलास बूब आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी यादव यांनी दृकश्राव्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रथमोपचार ही काळाची गरज या विषयावर बोलताना सांगितले की, दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणे ही अत्यंत गौरवास्पद व सामाजिक बांधीलकी जोपासणारी बाब आहे; मात्र यावेळी स्वत:ची सुरक्षिततादेखील विचारात घेणे महत्त्वाचे आहे. एखाद्या ठिकाणी अपघात घडल्यास जखमीला गर्दीतून तत्काळ बाजूला घेऊन जाणे. जेणेकरून मोकळी हवा मिळेल व त्याद्वारे प्राणवायू उपलब्ध होण्यास मदत होईल, ही प्रथोमपचारामधील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मानवाच्या शरीरामधील एकूण अवयवांपैकी मेंदू हा अत्यंत नाजूक अवयव असून मेंदूला चार मिनिटे जर प्राणवायू मिळाला नाही तर त्याचे कार्य बंद पडते परिणामी मृत्यू संभवतो. (प्रतिनिधी)ाख्यानात प्रतिपादन