शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले हरिणीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 19:00 IST

ममदापूर येथे कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या हरिणीचे प्राण शेतकºयाच्या सतर्कतेमुळे वाचले. सदर जखमी हरिणीला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

ममदापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर गोरखनाथ गुडघे हे सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांना एका हरणामागे दोन ते तीन कुत्रे धावत असल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब त्या कुत्र्यांना हुसकावून लावत त्यांच्या तावडीतून सदर हरिणीची सुटका केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हरिण गलितगात्र झाली होती. गुडघे यांनी घरातील सदस्यांना बोलावून हरिणीला पाणी पाजले. त्यानंतर ती शुद्धीवर आली. या घटनेची माहिती वन विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर वाघ, पोपट वाघ, रविंद्र निकम व भाऊलाल वाघ यांना दिली. वन विभागाच्या अधिकाºयांनी सदर हरिणीला पुढील उपचारासाठी राजापूर येथील वनविभागाच्या वसाहतीमध्ये नेले. उपचार करून जंगलात बनवलेल्या तारेच्या कुंपणात सोडून देण्यात आले. सदर हरिण पाण्याच्या किंवा चाºयाच्या शोधात रात्री वस्तीच्या दिशेने आली असावी असा अंदाज वनविभागाच्या अधिका-यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग