शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

प्रधानमंत्री किसान पेंशन योजना शेतकऱ्यांची फिणविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 17:23 IST

ब्राह्मणगाव : शेतकऱ्यांच्या वृद्धाकाळात सुरक्षित भवितव्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान पेंशन योजना मोठा गाजावाजा करून सुरू केली. कृषी खात्याने योजनेचा प्रचार, प्रसार ही केला मात्र गावातून या योजनेकडे शेतकºयांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना त्यांच्या म्हातारपणात ही योजना संपूर्ण आरोग्य व समाधानी जीवन जगण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

ब्राह्मणगाव : शेतकऱ्यांच्या वृद्धाकाळात सुरक्षित भवितव्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान पेंशन योजना मोठा गाजावाजा करून सुरू केली. कृषी खात्याने योजनेचा प्रचार, प्रसार ही केला मात्र गावातून या योजनेकडे शेतकºयांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे.योजना ही शेतकºयांना वृद्धावस्थेत फायद्याची ठरणार आहे. म्हातारपणी शेतकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हातारपणसाठी शेतकºयांची कुठलीही ठोस बचत नसते. अशा शेतकºयांना त्यांच्या म्हातारपणात ही योजना संपूर्ण आरोग्य व समाधानी जीवन जगण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.त्यासाठी शासनाकडून पेंशन योजनेच्या माध्यमातून ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रु पये पेन्शन मिळेल. त्यासाठी १८ ते ४० वयोगटातील शेतकरी पत्र ठरू शकतात. वय मर्यादेनुसर दरमहा शुल्क भरणा करावा लागणार आहे. यासाठी ५० ते २०० रु पये पर्यंत मासिक हप्ता वयाच्या ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत शासनाच्या पेंशन फंडा मध्ये जमा करावा लागणार आहे.शेतकरी पती पत्नी स्वतंत्र पणे योजनेत सहभागी होऊ शकता. सेवानिवत्त तारखे पूर्वी शेतकºयांचे निधन झाल्यास पत्नीस दरमहा ५० टक्के मासिक पेशन मिळणार आहे.जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून प्रत्येक गावात सेतू कार्यालयात कृषी खात्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कृषी खात्याने सेतू कार्यालयात शेतकºयांचा माहितीसाठी कार्यशाळा ही घेण्यात आली. मात्र तरीही या योजनेला शेतकºयांचा अती अल्प प्रतिसाद आहे.प्रतिक्रि या....कृषी खात्याने या योजनेची भरपूर जाहिरात केली. शेतकर्यांना भविष्यात या योजनेचा चांगला फायदा होणार आहे. तरी शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- अमोल वाघ. सी एस सी सेंटर, चालक.या योजनेसाठी वयोमर्यादा वाढवली पाहिजे. याला खाते फोड हा पर्याय आहे. त्याशिवाय योजनेत सहभागी होणे अवघड आहे.- हेमंत अहिरे. शेतकरी.