शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

प्रधानमंत्री किसान पेंशन योजना शेतकऱ्यांची फिणविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 17:23 IST

ब्राह्मणगाव : शेतकऱ्यांच्या वृद्धाकाळात सुरक्षित भवितव्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान पेंशन योजना मोठा गाजावाजा करून सुरू केली. कृषी खात्याने योजनेचा प्रचार, प्रसार ही केला मात्र गावातून या योजनेकडे शेतकºयांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना त्यांच्या म्हातारपणात ही योजना संपूर्ण आरोग्य व समाधानी जीवन जगण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

ब्राह्मणगाव : शेतकऱ्यांच्या वृद्धाकाळात सुरक्षित भवितव्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान पेंशन योजना मोठा गाजावाजा करून सुरू केली. कृषी खात्याने योजनेचा प्रचार, प्रसार ही केला मात्र गावातून या योजनेकडे शेतकºयांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे.योजना ही शेतकºयांना वृद्धावस्थेत फायद्याची ठरणार आहे. म्हातारपणी शेतकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हातारपणसाठी शेतकºयांची कुठलीही ठोस बचत नसते. अशा शेतकºयांना त्यांच्या म्हातारपणात ही योजना संपूर्ण आरोग्य व समाधानी जीवन जगण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.त्यासाठी शासनाकडून पेंशन योजनेच्या माध्यमातून ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रु पये पेन्शन मिळेल. त्यासाठी १८ ते ४० वयोगटातील शेतकरी पत्र ठरू शकतात. वय मर्यादेनुसर दरमहा शुल्क भरणा करावा लागणार आहे. यासाठी ५० ते २०० रु पये पर्यंत मासिक हप्ता वयाच्या ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत शासनाच्या पेंशन फंडा मध्ये जमा करावा लागणार आहे.शेतकरी पती पत्नी स्वतंत्र पणे योजनेत सहभागी होऊ शकता. सेवानिवत्त तारखे पूर्वी शेतकºयांचे निधन झाल्यास पत्नीस दरमहा ५० टक्के मासिक पेशन मिळणार आहे.जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून प्रत्येक गावात सेतू कार्यालयात कृषी खात्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कृषी खात्याने सेतू कार्यालयात शेतकºयांचा माहितीसाठी कार्यशाळा ही घेण्यात आली. मात्र तरीही या योजनेला शेतकºयांचा अती अल्प प्रतिसाद आहे.प्रतिक्रि या....कृषी खात्याने या योजनेची भरपूर जाहिरात केली. शेतकर्यांना भविष्यात या योजनेचा चांगला फायदा होणार आहे. तरी शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- अमोल वाघ. सी एस सी सेंटर, चालक.या योजनेसाठी वयोमर्यादा वाढवली पाहिजे. याला खाते फोड हा पर्याय आहे. त्याशिवाय योजनेत सहभागी होणे अवघड आहे.- हेमंत अहिरे. शेतकरी.