शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

प्रधानमंत्री किसान पेंशन योजना शेतकऱ्यांची फिणविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 17:23 IST

ब्राह्मणगाव : शेतकऱ्यांच्या वृद्धाकाळात सुरक्षित भवितव्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान पेंशन योजना मोठा गाजावाजा करून सुरू केली. कृषी खात्याने योजनेचा प्रचार, प्रसार ही केला मात्र गावातून या योजनेकडे शेतकºयांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना त्यांच्या म्हातारपणात ही योजना संपूर्ण आरोग्य व समाधानी जीवन जगण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

ब्राह्मणगाव : शेतकऱ्यांच्या वृद्धाकाळात सुरक्षित भवितव्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान पेंशन योजना मोठा गाजावाजा करून सुरू केली. कृषी खात्याने योजनेचा प्रचार, प्रसार ही केला मात्र गावातून या योजनेकडे शेतकºयांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे.योजना ही शेतकºयांना वृद्धावस्थेत फायद्याची ठरणार आहे. म्हातारपणी शेतकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हातारपणसाठी शेतकºयांची कुठलीही ठोस बचत नसते. अशा शेतकºयांना त्यांच्या म्हातारपणात ही योजना संपूर्ण आरोग्य व समाधानी जीवन जगण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.त्यासाठी शासनाकडून पेंशन योजनेच्या माध्यमातून ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रु पये पेन्शन मिळेल. त्यासाठी १८ ते ४० वयोगटातील शेतकरी पत्र ठरू शकतात. वय मर्यादेनुसर दरमहा शुल्क भरणा करावा लागणार आहे. यासाठी ५० ते २०० रु पये पर्यंत मासिक हप्ता वयाच्या ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत शासनाच्या पेंशन फंडा मध्ये जमा करावा लागणार आहे.शेतकरी पती पत्नी स्वतंत्र पणे योजनेत सहभागी होऊ शकता. सेवानिवत्त तारखे पूर्वी शेतकºयांचे निधन झाल्यास पत्नीस दरमहा ५० टक्के मासिक पेशन मिळणार आहे.जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून प्रत्येक गावात सेतू कार्यालयात कृषी खात्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कृषी खात्याने सेतू कार्यालयात शेतकºयांचा माहितीसाठी कार्यशाळा ही घेण्यात आली. मात्र तरीही या योजनेला शेतकºयांचा अती अल्प प्रतिसाद आहे.प्रतिक्रि या....कृषी खात्याने या योजनेची भरपूर जाहिरात केली. शेतकर्यांना भविष्यात या योजनेचा चांगला फायदा होणार आहे. तरी शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- अमोल वाघ. सी एस सी सेंटर, चालक.या योजनेसाठी वयोमर्यादा वाढवली पाहिजे. याला खाते फोड हा पर्याय आहे. त्याशिवाय योजनेत सहभागी होणे अवघड आहे.- हेमंत अहिरे. शेतकरी.