शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

टपाल खात्यात आता जेमतेम शंभरच खाती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:15 IST

नोटाबंदीनंतरच्या काळात काळ्या पैशातून दारिद्र्यरेषेखालील खातेदारांच्या बॅँक आणि टपाल खात्यात पैसे जमा होणार असल्याची घोषणा झाली आणि टपाल खात्यात सेव्हिंग खाते उघडण्यासाठी रांगच लागली होती. फक्त ५० रुपये भरून पोस्टात खाते उघडता येत असल्याने नागरिकांनी तोबा गर्दी केली. खाते उघडण्यासाठी तब्बल पाच दिवस टपाल कर्मचाºयांना जादा काम करावे लागले.

ठळक मुद्दे फक्त ५० रुपये भरून पोस्टात खाते पाच दिवस टपाल कर्मचाºयांना जादा काम कोणाच्याही खात्यात पाच पैसेही जमा झाले नाही

नाशिक : नोटाबंदीनंतरच्या काळात काळ्या पैशातून दारिद्र्यरेषेखालील खातेदारांच्या बॅँक आणि टपाल खात्यात पैसे जमा होणार असल्याची घोषणा झाली आणि टपाल खात्यात सेव्हिंग खाते उघडण्यासाठी रांगच लागली होती. फक्त ५० रुपये भरून पोस्टात खाते उघडता येत असल्याने नागरिकांनी तोबा गर्दी केली. खाते उघडण्यासाठी तब्बल पाच दिवस टपाल कर्मचाºयांना जादा काम करावे लागले. जादा खिडक्या सुरू करून सेव्हिंग खाते उघडण्यात आले. केवळ आठवडाभरात सुमारे १३०० पेक्षा जास्त बचत खाती उघडण्यात आली. मात्र त्यानंतर कोणाच्याही खात्यात पाच पैसेही जमा झाले नाही. त्यामुळे नोटाबंदी काळात उघडण्यात आलेली सुमारे ९० टक्के खाती बंद आहेत. या खात्यांमध्ये कोणताही व्यवहार आजवर झालेला नाही. जेमतेम शंभर ते दीडशे खाती सुरू असून, त्यातही १००० ते २००० पेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकलेली नाही. असे असले तरी पोस्टाला मात्र ५० रुपये याप्रमाणे किरकोळ प्रमाणात उत्पन्न झाले.  उत्पन्न मिळविणे हा टपाल खात्याचा उद्देश नसला, तरी सेवा देण्यासाठी या काळात कर्मचाºयांना खूपच धावपळ करावी लागली. या काळात फार मोठ्या ठेवी वाढल्या नाहीत किंवा कोणत्याही योजनेतही पैसे गुंतविण्यात आले नाहीत. याउलट टपाल खात्यामध्ये पैसे जमा असलेल्यांनी ठेवी काढून घेतल्या. नोटाबंदीची  वर्षपूर्ती ! पैसे सरकारजमा होण्याची किंवा पैसे काढण्यावर निर्बंध येण्याच्या भीतीने खातेदारांनी अगोदरच पैसे काढून घेतले. खातेदारांच्या सर्व खात्यांची चौकशी होणार असल्याची आणि सर्व माहिती द्यावी लागणार असल्याची चर्चा पसरल्याने खातेधारकांनी टपालातील ठेवी कमी केल्या. त्याचा काहीसा फटका मात्र टपाल खात्याला बसला.

टॅग्स :Note Banनोटाबंदी