शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शहर एस.टी बसेस कायमस्वरुपी बंदची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:18 IST

नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने शहर बससेवा चालवावी असा आग्रह धरणाऱ्या राज्य परिनहव महामंडळाने शहरातील बसेस टप्याटप्याने कमी केल्या आणि आता या बसेस कायमस्वरुपी बंद केल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे शहर बसेस बंद आहेतच यापुढच्या काळात बसेस सुरू करण्याबात महामंडळाला कोणतेही स्वारस्य नसल्याचे समजते.

ठळक मुद्देनिमित्त कोरोनाचे: तोट्याचेही कारण ठरणार महत्वपुर्ण

नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने शहर बससेवा चालवावी असा आग्रह धरणाऱ्या राज्य परिनहव महामंडळाने शहरातील बसेस टप्याटप्याने कमी केल्या आणि आता या बसेस कायमस्वरुपी बंद केल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे शहर बसेस बंद आहेतच यापुढच्या काळात बसेस सुरू करण्याबात महामंडळाला कोणतेही स्वारस्य नसल्याचे समजते.गेल्या अनेक वर्र्षापासून राज्य परिवहन महामंडळाकडून शहर बसेस चालविण्यास नकार दिला जात असून महापालिकेनेच शहरातील बसेसे चालविण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. गेल्या सात वर्षात महामंडळाने तर मनपाला अनेकदा अल्टीमेटम देत शहरातील सर्व बसेस बंद करण्याचे निर्वाणीचे पत्र देखील दिलेले आहे. गेल्या दोन वर्षात महामंडळाचे प्रत्यक्षात कार्यवाहीला सुरूवात केली असून शहरातील निम्पयाहून अधिक बसेस बंद केल्या देखील आहेत.यापूर्वी महामंडळाच्या शहरात १२० बसेस सुरू होत्या. टप्पटप्याने या बसेस बंद करून केवळ ४० बसेस शहरात धावत होत्या. कोरोनामुळे सर्वच बसेसे बंद करण्यात आल्यानंतर आपोआपच शहरातील बससेवा देखील बंद करण्यात आली. जिल्हांतर्गत आणि परराज्यात बसेस सुरू झाल्या असल्या तरी शहरातील बसेस मात्र अजूनही बंदच आहेत. कोरोनाचे निमित्त साधून यापुढे या बसेस सुरू करायच्याच नाही असा विचार महामंडळाकडून सुरू झाल्यााचे समजते.कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळाकष आर्थिक नुकसानीचे कारण देखील आहे. अजूनही महामंडळाला अपेक्षित उत्पन्न नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या बसेस सुरू आहेत. त्यांच्यातूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. शासनाने शहरातील बसेस सुरू करण्याचे आदेश दिले तरी नाशिकमध्ये मात्र रस्त्यावर किती बसेस धावतील याची शाश्वती नाही. कोरोनाचे निमित्त साधून बससेवा मनपानेच चालवावी याबाबतचा आग्रह धरण्याची दाट शक्यता आहे; तर कोरोनामुळे मनपाला बससेवेचा खर्च परवडणारा नसल्याचेही कारण मनपाकडून पुढे केले जाण्याची शक्यता आहे.नाशिक विभागीय एस.टी महामंडळ तसेचही शहरात बसेस चालविण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे कोरोनानंतर होणाºया घडामोडी आणि बदलांमध्ये एस.टी सेवेचा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राज्य महामंडळ शहर बसेसेवेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे तर मनपाला बसेसेवेसाठी तत्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी लागणार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकBus Driverबसचालक