शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

नायगाव-पिंपळगाव रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:06 IST

नायगाव - सिन्नर व निफाड या दोन तालुक्याच्या गावांना जोडणाऱ्या नायगाव - पिंपळगाव ( निपाणी ) रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सुरू असलेले काम थांबविण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांचा आरोप : काम थांबविण्याची मागणी

नायगाव - सिन्नर व निफाड या दोन तालुक्याच्या गावांना जोडणाऱ्या नायगाव - पिंपळगाव ( निपाणी ) रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सुरू असलेले काम थांबविण्याची मागणी होत आहे.नायगाव उपबाजार समिती ते पिंपळगाव निपाणी शिवार या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होत आहे. मात्र सदर रस्त्याच्या कामात संबंधित ठेकेदार सर्रास मुरूम वापरत असल्याची तक्रार सुनील कातकाडे व विजय भगत आदीसह शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.दोन तालुक्यांच्या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे.

पिंपळगाव, तळवाडे, महांजनपूर, भेंडाळी आदी गावांतील शेतकऱ्यांना नाशिक बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी नेण्यासाठी जवळचा रस्ता आहे. तसेच वरील गावांचा नायगाव येथे दैनंदिन कामासाठी दररोज ये-जा करावी लागत असते. त्यामुळे या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अशा रस्त्याच्या कामाला सध्या सुरुवात झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

मात्र रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट पध्दतीने होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित विभागाने सदर कामाची चौकशी करून निकृष्ट काम थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी