शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

भौरी ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: April 17, 2016 22:35 IST

भौरी ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट

नांदगाव : दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचे प्रत्यंतर भौरी येथील शेतकऱ्यांना येत असून, खोल गेलेल्या विहिरीतल्या पाण्यापासून जनावरे व माणसे वंचित झाली आहेत. पोल पडल्याने वीजपुरवठा बंद आहे. नांदगाव-येवला रस्त्यालगत भौरी गावच्या हनुमाननगर गट नं. ५२ मधील विजेचा पोल काही महिन्यांपूर्वी पडला आहे. बाणगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप दखल घेतली नाही व पोल उभारला गेला नाही. तालुक्यातल्या भीषण टंचाईग्रस्त भागात भौरीचा समावेश होतो. गावात पाणी नाही म्हणून मागणीवरून टँकर सुरू करण्यात आला आहे. मात्र टँकरच्या फेऱ्या अनियमित असल्याने छायाचित्रात दाखविलेल्या विहिरीतले अल्प पाणी ग्रामस्थांना आधार आहे. बादल्यांनी पाणी शेंदून काढले जाते व जनावरे व माणसांची तहान भागवली जाते. येथील गायी, म्हशी व बैल यांना पाणी सदर विहिरीवरून पाजण्यात येते. दुसरा पाणीस्त्रोत लांब असल्याने जनावरे व माणसे या दोघांची पंचाईत झाली आहे. पण वीज वितरण कंपनीच्या संवेदनाहीन अधिकाऱ्यांना याची जाणीव नसल्याने गावातील जनतेचे हाल होत आहेत, अशी माहिती संभाजी गायकवाड यांनी दिली. (वार्ताहर)