शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

नाशिक-कळवण राज्य मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:57 IST

वरखेडा : नाशिक-कळवण राज्य मार्गाचे गेल्या तीन वर्षांपासून कामकाज सुरू असून संथगतीने काम केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत ...

ठळक मुद्देवरखेडा : नागरीक रस्त्यावर येण्याच्या तयारीत

वरखेडा : नाशिक-कळवण राज्य मार्गाचे गेल्या तीन वर्षांपासून कामकाज सुरू असून संथगतीने काम केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ठिक-ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने अनेकांना अपघात जीव गमवावा लागला आहे. या जीवघेण्या रस्त्याची त्वरीत सुधारणा करण्याची मागणी त्रस्त वाहनधारक व नागरीकांनी केली आहे.नाशिक-कळवण राज्य मार्गाचे अकराळे फाटा ते कळवण पर्यंत दिंडोरी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक पुर्व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करून गेल्या तीन वर्षांपासून कामकाज सुरू केले. मात्र अद्यापही दिंडोरी शहरातील कॉंक्रीटीकरण व ठिक-ठिकाणी नुतणीकरणाचे काम पुर्ण झालेले नसल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागते. त्याच प्रमाणे आरोग्य विद्यापीठ ते अकराळे फाटा या रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे.नाशिक-गुजरात राज्याला जोडणारा मुख्य रस्ता असून राज्य, परराज्यातून दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्र तसेच अर्ध शक्तीपीठ असलेले सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होत असते. दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्याच्या कामकाजाकडे लोकप्रतिनिधीनी त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.नाशिक-कळवण राज्य मार्गावरील अवनखेड पुलाची व त्याच प्रमाणे ठिक ठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याकडे त्वरीत लक्ष द्यावे अन्यथा स्थानिकांच्या माध्यमातून जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.- सुनिल जाधव, स्थानिक ग्रामस्थ.  (फोटो १३ वरखेडा १)

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात