शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पाण्याअभावी डाळिंबबागेवर कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 14:41 IST

मानोरी : दुष्काळी स्थितीमुळे पिण्याचे पाण्याचे हाल होत असतानाच शेतकऱ्यांना डाळिंबबागाही जगवणे अवघड होऊन बसले आहे. भूजल पातळीत सातत्याने घट होत असताना विहिरीत दररोज पाण्याचा साठा करून ४२ अंश इतक्या तापमानात डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र शेळके यांनी आपल्या तब्बल दोन एकर डाळिंबाच्या बागेवर कुºहाड चालवत बाग भुईसपाट केला आहे.

मानोरी : दुष्काळी स्थितीमुळे पिण्याचे पाण्याचे हाल होत असतानाच शेतकऱ्यांना डाळिंबबागाही जगवणे अवघड होऊन बसले आहे. भूजल पातळीत सातत्याने घट होत असताना विहिरीत दररोज पाण्याचा साठा करून ४२ अंश इतक्या तापमानात डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र शेळके यांनी आपल्या तब्बल दोन एकर डाळिंबाच्या बागेवर कुºहाड चालवत बाग भुईसपाट केला आहे. या दोन एकर बागेत एकूण सातशे पन्नास डाळिंबाची झाडे होती.जमिनीतील भूजल पातळीत कमालीची घट होत गेल्याने बागेला पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या दोन डाळिंबाच्या बागेवर उघड्या डोळ्यादेखत कुºहाड चालविण्याची नामुष्की शेतकºयावर ओढावली असून, मोठ्या अपेक्षेने डाळिंबबाग पिकवून दर्जेदार उत्पादन घेण्याच्या आशेवर पूर्णत: पाणी फेरले आहे. ऐन दुष्काळात लाखो रु पयांचा खर्च आणि मेहनत वाया गेल्याची खंत शेतकरी राजेंद्र शेळके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जमिनीची पाण्याविना धूप होऊ लागल्याने कडक उन्हामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही वेळी अचानक वातावरणात सातत्याने झालेल्या बदलाचादेखील परिणाम डाळिंबबाग, द्राक्षबाग, तसेच खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवर झाल्याचे आढळून आले आहे. त्यात डिसेंबर महिन्यात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ येथील शेतकऱ्यांचे भवितव्य दुष्काळी स्थितीमुळे यंदा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून होते. परंतु पाणी वाटपाचे नियोजन न झाल्याने खडकीमाळ येथील वितरिका क्र मांक २५ ला पाणी न पोहोचल्याने पालखेड आवर्तनापासून शेतकरी वंचित राहिले. त्यामुळे शेतातील विहीर, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली.कोट....दोन महिन्यापासून उष्णता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढल्याने डाळिंबबागेला पुरेसे पाणी मिळत नव्हते. तीन दिवसांपासून तापमानाने चाळिशी पार केल्याने डाळिंबबाग अचानक सुकू लागली. परिणामी मला माझ्या तीन एकर डाळिंबबागेवर कुºहाड चालविण्याची वेळ आली.- राजेंद्र शेळके, शेतकरी, मानोरी 

टॅग्स :Nashikनाशिक