शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

पाण्याअभावी डाळिंबबागेवर कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 14:41 IST

मानोरी : दुष्काळी स्थितीमुळे पिण्याचे पाण्याचे हाल होत असतानाच शेतकऱ्यांना डाळिंबबागाही जगवणे अवघड होऊन बसले आहे. भूजल पातळीत सातत्याने घट होत असताना विहिरीत दररोज पाण्याचा साठा करून ४२ अंश इतक्या तापमानात डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र शेळके यांनी आपल्या तब्बल दोन एकर डाळिंबाच्या बागेवर कुºहाड चालवत बाग भुईसपाट केला आहे.

मानोरी : दुष्काळी स्थितीमुळे पिण्याचे पाण्याचे हाल होत असतानाच शेतकऱ्यांना डाळिंबबागाही जगवणे अवघड होऊन बसले आहे. भूजल पातळीत सातत्याने घट होत असताना विहिरीत दररोज पाण्याचा साठा करून ४२ अंश इतक्या तापमानात डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र शेळके यांनी आपल्या तब्बल दोन एकर डाळिंबाच्या बागेवर कुºहाड चालवत बाग भुईसपाट केला आहे. या दोन एकर बागेत एकूण सातशे पन्नास डाळिंबाची झाडे होती.जमिनीतील भूजल पातळीत कमालीची घट होत गेल्याने बागेला पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या दोन डाळिंबाच्या बागेवर उघड्या डोळ्यादेखत कुºहाड चालविण्याची नामुष्की शेतकºयावर ओढावली असून, मोठ्या अपेक्षेने डाळिंबबाग पिकवून दर्जेदार उत्पादन घेण्याच्या आशेवर पूर्णत: पाणी फेरले आहे. ऐन दुष्काळात लाखो रु पयांचा खर्च आणि मेहनत वाया गेल्याची खंत शेतकरी राजेंद्र शेळके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जमिनीची पाण्याविना धूप होऊ लागल्याने कडक उन्हामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही वेळी अचानक वातावरणात सातत्याने झालेल्या बदलाचादेखील परिणाम डाळिंबबाग, द्राक्षबाग, तसेच खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवर झाल्याचे आढळून आले आहे. त्यात डिसेंबर महिन्यात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ येथील शेतकऱ्यांचे भवितव्य दुष्काळी स्थितीमुळे यंदा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून होते. परंतु पाणी वाटपाचे नियोजन न झाल्याने खडकीमाळ येथील वितरिका क्र मांक २५ ला पाणी न पोहोचल्याने पालखेड आवर्तनापासून शेतकरी वंचित राहिले. त्यामुळे शेतातील विहीर, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली.कोट....दोन महिन्यापासून उष्णता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढल्याने डाळिंबबागेला पुरेसे पाणी मिळत नव्हते. तीन दिवसांपासून तापमानाने चाळिशी पार केल्याने डाळिंबबाग अचानक सुकू लागली. परिणामी मला माझ्या तीन एकर डाळिंबबागेवर कुºहाड चालविण्याची वेळ आली.- राजेंद्र शेळके, शेतकरी, मानोरी 

टॅग्स :Nashikनाशिक