शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
5
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
6
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
7
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
8
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
9
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
10
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
11
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
12
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
13
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
14
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
15
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
16
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
17
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
18
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
19
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
20
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत

पोलिसांनीच केला पंचवटीत रस्ता बंद

By admin | Updated: August 1, 2015 23:43 IST

औरंगाबाद नाका : नागरिकांची गैरसोय

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून पंचवटी परिसरात जागोजागी लोखंडी बॅरिकेट टाकून तटबंदी केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.शनिवारी पोलिसांनी बंदोबस्ताच्या नावाखाली औरंगाबाद नाक्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट टाकून रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद केल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी अचानक बंद केलेल्या या रस्त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय तर झालीच शिवाय इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहनधारकांना तब्बल एक किलोमीटर अंतराचा वळसा घालून जावे लागत आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच सुरक्षिततेच्या कारणावरून पोलीस प्रशासनाकडून पंचवटीत जागोजागी रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट टाकून रस्ते बंद केले जात असल्याने पोलीस प्रशासनाचा अतिरेक वाढत चालल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)