शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

राष्ट्रीय महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:14 IST

जूर पाटी येथील स्वच्छतागृहात पाण्याचे नळ तुटलेले असून, नळांना तोट्या नाहीत. तसेच स्वच्छतागृहाच्या काचा फुटून दरवाजाचे कडी, कोयंडे तुटलेले आहेत. सीमेंटच्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही, प्लॅस्टिक पाण्याच्या टाक्यांना नळ

नाशिक : विल्होळी-वाडीव-हे महामार्गावर टोलनाक्याअंतर्गत असलेल्या दोन स्वच्छतागृहांची अवस्था बिकट असून, सदर स्वच्छतागृहांची जबाबदारी असलेल्या प्रगती कन्स्ट्रक्शन कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.राजूर पाटी येथील स्वच्छतागृहात पाण्याचे नळ तुटलेले असून, नळांना तोट्या नाहीत. तसेच स्वच्छतागृहाच्या काचा फुटून दरवाजाचे कडी, कोयंडे तुटलेले आहेत. सीमेंटच्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही, प्लॅस्टिक पाण्याच्या टाक्यांना नळ कनेक्शन नाही, विद्युत तारा मोकळ्या पडलेल्या आहेत. स्वच्छतागृहांची वाईट अवस्था असल्याने त्याचा वापर करायला कोणी धजावत नाही. रायगडनगर येथील स्वच्छतागृह सहा महिन्यांपासून कुलूपबंद आहे. सदर स्वच्छतागृहाची शौचालय टाकी नाशिक महानगरपालिकेची मुकणे येथून येणारी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनचे काम करणा-यांनी फोडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शौचालय कुलूपबंद आहे. तेथे असलेला सुरक्षारक्षक पगार न मिळाल्याने काम सोडून गेला. स्वच्छतागृहाची दुर्गंधी पसरल्याने रोगराई पसरण्याची भीती शेतक-यांनी बोलून दाखविली, सदर स्वच्छतागृहे टोलनाक्याच्या अंतर्गत असून महामार्गावरून येणा-या, जाणा-या वाहनचालकांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी ते उभारण्यात आले आहेत; परंतु टोल वसूल करणारी कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी महामार्गावर प्रवासी व वाहनचालकांना प्रसंगी उघड्यावरच शौचास बसावे लागत आहे.

 

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गNashikनाशिक