शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Plastic Ban : प्लॅस्टिकबंदीमुळे बेरोजगारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 06:33 IST

उद्योजकांवर संकट : तीन हजार कुटुंबांसमोर रोजगाराचा प्रश्न

नाशिक : राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी जाहीर केल्यानंतर हजारो कुटुंबांसमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नाशिकमध्ये सुमारे दोनशे उद्योग प्लॅस्टिकचा पुनर्वापर करीत प्लॅस्टिक पिशव्या तयार करतात; परंतु प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीमुळे या क्षेत्रातील कामगारांसह प्लॅस्टिक कचरा संकलित करून या उद्योगांना पुरविणाऱ्या हजारो कुटुंबीयांवरही बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.नाशिक औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसह जिल्हाभरातील विविध भागातून प्लॅस्टिक कचºयाचे संकलन करून त्यावर सुमारे तीन ते चार हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर अवलंबून होता. नाशिकमध्ये जवळपास ५०० प्लॅस्टिक उत्पादक उद्योग आहेत. त्यापैकी २०० उद्योग प्लॅस्टिक चा पुनर्वापर करून पिशव्या तयार करतात. प्लॅस्टिक बॅग उत्पादन हा सूक्ष्म आणि लघु उद्योग विभागात मोडणारा व्यवसाय असला तरी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सुमारे ५०० ते ६०० कोटी रुपयांच्या प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन होत होते. तर नाशिकच्या बाजारपेठेत स्थानिक व बाहेरील उद्योजकांकडून येणाºया प्लॅस्टिक पिशव्यांसह जवळपास एक हजार कोटींची उलाढाल होत होती. त्यामुळे प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया करणाºया उद्योगांना शहर व परिसरातील प्लॅस्टिक कचरा संकलित करून विकणाºया हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह होत होता. परंतु, आता प्लॅस्टिक पिशव्यांच्या उत्पादन, विक्री व वापरावरच बंदी आल्याने या क्षेत्रात काम करणाºया सुमारे तीन ते चार हजार कुटुंबांसमोर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे.प्रभावी कचरा व्यवस्थापनाचा उपायएकल पॉलिमरद्वारे बनविलेल्या प्लॅस्टिक पिशव्या टिकाऊ, पुन्हा वापरता येण्याजोग्या आणि किफायतशीर असतात. प्लॅस्टिक पिशव्या, किराणा मालासाठीच्या बॅग, किरकोळ बॅग, कचरा बॅग, झिपलॉक बॅग वगैरे प्रकारच्या पिशव्या न वापरणे फारच गैरसोयीचे ठरणार आहे. यासाठी सर्व नागरी स्थानिक संस्थांनी आपापल्या भागांतील कचºयाची पूर्ण विल्हेवाट लावणे व प्रभावी कचरा व्यवस्थापन करणे हाच यावर एकमेव उपाय असल्याची प्रतिक्रिया प्लॅस्टिक बॅग उत्पादकांकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी