शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पिंपळगावी कांदा लिलाव बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:00 IST

पिंपळगाव बसवंत : कांदा दरात सातत्याने होत असलेली घसरण व निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी पिंपळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून संताप व्यक्त केला.

पिंपळगाव बसवंत : कांदा दरात सातत्याने होत असलेली घसरण व निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी पिंपळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून संताप व्यक्त केला.बाजार समितीमध्ये सकाळी नऊ वाजता लिलाव सुरू होत असतो. आठच दिवसात लाल कांदा दरात सातशे ते हजार रूपये प्रती क्विंटल दराने घसरण झाली. सोमवारी दि.१ रोजी कांदा २४०० पासून २७०० पर्यंत प्रती क्विंटल दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केला तर शुक्र वारी १७०० ते २००० रूपयांपर्यंत खरेदी केला. निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देत दुबारा कांदा लागवड करून बाजारभावात होणाºया रोजच्या घसरणीने शेतकरी आधीच संतप्त झाले होते. त्यातच केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली. त्यामुळे बाजारभावात घसरन सुरूच राहिली. सकाळी नऊ वाजता शेकडो शेतकºयांनी बाजार समिती आवारात जमा होऊन निर्यात बंदी उठविण्याच्या घोषना दिल्या. आमदार व सभापती दिलीप बनकर यांनी अकरा वाजता तात्काळ शेतकरी वर्गाची भेट घेत शासन दरबारी तातडीने पत्र व्यवहार व भेट घेतली. आठ दिवसात केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली नाही तर रत्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. बनकर यांच्या आश्वासनानंतर दुपारी १२ वाजता लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक