शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पालिकेत स्वच्छतेसाठी अधिकारी धारेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:17 IST

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर आता महापौर रंजना भानसी यांनी सूत्रे हाती घेतली असून, स्वच्छतेच्या विषयावर आरोग्य आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम करा, तसेच झालेल्या कामाचा अहवाल सात दिवसांत सादर करा अशी तंबी दिली. 

नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर आता महापौर रंजना भानसी यांनी सूत्रे हाती घेतली असून, स्वच्छतेच्या विषयावर आरोग्य आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम करा, तसेच झालेल्या कामाचा अहवाल सात दिवसांत सादर करा अशी तंबी दिली.  शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि कचरा आढळत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी, सभागृह नेते दिनकर पाटील यांनी अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी उपआयुक्त महेश बच्छाव, हरिभाऊ फडोळ, डॉ. सचिन हिरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, उद्यान अधीक्षक शिवाजी आमले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. शहराच्या विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र स्वच्छता दिसत नसल्याने महापौर भानसी यांनी नाराजी व्यक्त केली. झाडांचा पालापाचोळा तसेच फांद्या संकलित करण्यासाठी स्वतंत्र घंटागाड्यांची व्यवस्था करावी.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान