शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

देवळाचापाडा येथील रुग्णांचा डोलीतून प्रवास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 14:29 IST

पेठ : तालुक्यातील कहांडोळपाडा पैकी देवळाचापाडा येथील नागरिकांना दळणवळणासह आरोग्य व संपर्क सुविधांचा अभाव असल्याने रूणांना डोलीच्या सहाय्याने रु ग्णालयात न्यावे लागत असून ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन समस्यांचा पाढा वाचला.

ठळक मुद्देप्रशासनाला साकडे : दळणवळण अन् संपर्क सुविधांपासून गाव वंचीत

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : तालुक्यातील कहांडोळपाडा पैकी देवळाचापाडा येथील नागरिकांना दळणवळणासह आरोग्य व संपर्क सुविधांचा अभाव असल्याने रूणांना डोलीच्या सहाय्याने रु ग्णालयात न्यावे लागत असून ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन समस्यांचा पाढा वाचला.दमणगंगा नदीच्या काठावर खोल दरीत वसलेल्या या अतिदुर्गम पाड्यापर्यंत पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे वाहन पोहचत नसल्याने अचानक कोणाची तब्बेत बिघडल्यास ७ ते ८ किलोमीटर तोंडवळ पर्यंत रु ग्णाला डोली करून डोंगर चढून आणावे लागते. अशा परिस्थितीत अत्यवस्थ रु ग्ण दगावण्याचीही भिती व्यक्त करण्यात येत असून गावाच्या आसपास कोणत्याही दुरसंचार कंपनीचा मनोरा नसल्याने रात्री अपरात्री दूर्घटना घडल्यास कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही.आरोग्य सुविधांचा अभाव असून सोमवारी (दि.७) या संदर्भात आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी तहसीलदार संदिप भोसले यांची भेट घेऊन गावातील अनेक समस्या कत्रन केल्या. निवेदनावर गणेश गवळी, अशोक गवळी, नेताजी गावीत, अंकूश चौधरी, गणेश सातपूते, सुरेश चिखले, भिवा भांगरे, युवराज चिखले, रमेश पवार, रमेश भांगरे यांचे सह ग्रामस्थांच्या सहया आहेत.. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार