शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेठच्या भोपळ्याचा मुंबईच्या बाजारात बोलबाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:49 IST

भात व नागलीसारख्या पारंपरिक पिकांना फाटा देत पेठ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी माळरानावर उभ्या केलेल्या भोपळ्याच्या बागा वरदान ठरल्या असून या भोपळ्याला मुंबईच्या बाजारपेठेत चांगलीच मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देविकेल ते पिकेल : दीडशे हेक्टर क्षेत्रावर लावला भोपळा

रामदास शिंदे/ पेठ : भात व नागलीसारख्या पारंपरिक पिकांना फाटा देत पेठ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी माळरानावर उभ्या केलेल्या भोपळ्याच्या बागा वरदान ठरल्या असून या भोपळ्याला मुंबईच्या बाजारपेठेत चांगलीच मागणी वाढली आहे.

कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ या मोहिमेंतर्गत पेठ तालुक्यातील ९० गावांतील ५३७ शेतकऱ्यांनी १४३.७५ हेक्टर क्षेत्रावर तालुका कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली भोपळ्याची लागवड केली. सध्या शेतकऱ्यांची भोपळा काढणी सुरू झाली असून, नाशिक, बलसाड, नानापोंडा, वापीसह थेट मुंबईला भोपळा पाठवण्यात येत असून, प्रतिक्रेट १२० ते १५० पर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी कमी दिवसात चांगले आर्थिक उत्पन्न देणारे पीक समजले जात आहे. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडळ कृषी अधिकारी मुकेश महाजन, विनायक पवार, शरद थेटे, पोलीसपाटील हिरामण जाधव, सरपंच सुरेश जाधव, हेमराज जाधव, काशीनाथ जाधव, रमेश चौधरी, प्रकाश जाधव, विनोद जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून आधुनिक शेतीची कास धरत कृषी उन्नती साधल्याने कोरोनाकाळातही उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती