शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पेठ कॉँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:03 IST

पेठ : सरकारी नोकरीत दलित, आदिवासी व मागासवर्गीय प्रवर्गावर केंद्र शासनाकडून अन्याय होत असून, आरक्षणाबाबतची भूमिका केंद्र शासनाने पुन्हा जाहीर करावी, अशी मागणी पेठ तालुका कॉँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे आदिवासी जनतेवर अन्याय केल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : सरकारी नोकरीत दलित, आदिवासी व मागासवर्गीय प्रवर्गावर केंद्र शासनाकडून अन्याय होत असून, आरक्षणाबाबतची भूमिका केंद्र शासनाने पुन्हा जाहीर करावी, अशी मागणी पेठ तालुका कॉँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देण्यात आले.संसदेत आरक्षणाबाबतचा मुद्दा उपस्थित झाला असता केंद्र सरकारने दिशाभूल करून आदिवासी जनतेवर अन्याय केल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.याप्रसंगी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भिका चौधरी, तालुकाध्यक्ष विशाल जाधव, शहराध्यक्ष याकूब शेख, विलास जाधव, चिंतामन खंबाईत, हरिदास भुसारे, संजय भोये, विकास सातपुते, हेमराज गावंढे, रामदास जाधव, ईश्वर दत्ता भुसारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकारcongressकाँग्रेस