शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सततचा भीजपाऊस पिकांसाठी हानीकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 18:40 IST

सायखेडा : श्रावणात पावसाच्या सरीमागून सरी कोसळत असल्याने वातावरण आल्हाददायी बनले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, गुरु वारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येपासून भीजपाऊस झाल्यामुळे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. अकलपाडासह छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढत असून, खिरपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

ठळक मुद्देसृष्टीने हिरवा शालू परिधान केल्यागत वातावरण आहे.

सायखेडा : श्रावणात पावसाच्या सरीमागून सरी कोसळत असल्याने वातावरण आल्हाददायी बनले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, गुरु वारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येपासून भीजपाऊस झाल्यामुळे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. अकलपाडासह छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढत असून, खिरपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.सध्या सर्वच नक्षत्रात पाऊस पडत आहे. सृष्टीने हिरवा शालू परिधान केल्यागत वातावरण आहे. शेत-शिवारात जोमदार पिके डोलत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात नभ मेघांनी आक्र मिले... असे वातावरण आहे. शनिवारी तर दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. सध्या आश्लेषा नक्षत्र सुरू असून, सर्वच नक्षत्रात एकसारखा सुरू असलेला पाऊस खरीप पिकांसाठी हानीकारक ठरण्याची शक्यता शेती तज्ज्ञांनी वर्तविली आहे.जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस अनेक दिवसापासून सुरू असल्याने रिमझिम पाऊस हा पिकांना काही दिवस चांगला असतो मात्र सलग चार ते पाच दिवसापासून पाऊस पडत असल्याने काही पिकांना त्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पिके पिवळे पडण्याची भीती आहे. टमाटे पिकाला फुलकूज होत आहे, त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.- भाऊलाल खालकर, शेतकरी. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती