शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

सततचा भीजपाऊस पिकांसाठी हानीकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 18:40 IST

सायखेडा : श्रावणात पावसाच्या सरीमागून सरी कोसळत असल्याने वातावरण आल्हाददायी बनले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, गुरु वारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येपासून भीजपाऊस झाल्यामुळे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. अकलपाडासह छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढत असून, खिरपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

ठळक मुद्देसृष्टीने हिरवा शालू परिधान केल्यागत वातावरण आहे.

सायखेडा : श्रावणात पावसाच्या सरीमागून सरी कोसळत असल्याने वातावरण आल्हाददायी बनले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, गुरु वारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येपासून भीजपाऊस झाल्यामुळे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. अकलपाडासह छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढत असून, खिरपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.सध्या सर्वच नक्षत्रात पाऊस पडत आहे. सृष्टीने हिरवा शालू परिधान केल्यागत वातावरण आहे. शेत-शिवारात जोमदार पिके डोलत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात नभ मेघांनी आक्र मिले... असे वातावरण आहे. शनिवारी तर दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. सध्या आश्लेषा नक्षत्र सुरू असून, सर्वच नक्षत्रात एकसारखा सुरू असलेला पाऊस खरीप पिकांसाठी हानीकारक ठरण्याची शक्यता शेती तज्ज्ञांनी वर्तविली आहे.जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस अनेक दिवसापासून सुरू असल्याने रिमझिम पाऊस हा पिकांना काही दिवस चांगला असतो मात्र सलग चार ते पाच दिवसापासून पाऊस पडत असल्याने काही पिकांना त्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पिके पिवळे पडण्याची भीती आहे. टमाटे पिकाला फुलकूज होत आहे, त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.- भाऊलाल खालकर, शेतकरी. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती