शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:40 IST

त्र्यंबकेश्वर येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : त्र्यंबकेश्वरला भेट देऊन केली पाहणी

त्र्यंबकेश्वर : येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन गावात पूर परिस्थिती का उद्भवते याबाबतचा शोध घेण्यासाठी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार सुदेश निरगुडे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते. गावातील पूर परिस्थितीच्या बाबतीत लोकांनी केलेल्या तक्रारींवरून असे दिसते की, नागरिकांनी सहकार्य केल्यास बºयाच तक्र ारी सुटण्यास मदत होईल. कारण नदीपात्रात जिथून पाणी जाते, तेथेच कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होत नाही. तर काही ठिकाणी नदीपात्र लहान आहे, कारण लोकांनीच नदीपात्रात अतिक्रमण करून बांधकामे केली आहेत. त्यामुळेही पूर परिस्थिती गंभीर होते. याबाबत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.या ठिकाणांची पाहणीप्रारंभी जिल्हाधिकारी आणि अधिकाºयांनी अहिल्या परिसरात भेट दिली. तेथून ते त्र्यंबकेश्वर मंदिरात आले. आवश्यक सूचना करून नंतर त्यांनी गोदावरी नदीपात्राची पाहणी केली. पथकाने मेनरोडवरील गंगास्लॅबची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी तेथील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे गाºहाणी मांडली.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरfloodपूर