शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रस्त्यावर वाहने उभी केल्यास तासाला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:07 IST

रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कायमची टाळण्यासाठी राज्य सरकारच्या गृहखात्याने नवीन परिपत्रक जारी करून, या पुढे रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्याविरु द्ध कडक धोरण जाहीर केले आहे.

नाशिक : रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कायमची टाळण्यासाठी राज्य सरकारच्या गृहखात्याने नवीन परिपत्रक जारी करून, या पुढे रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्याविरु द्ध कडक धोरण जाहीर केले आहे. जितक्या वेळ वाहन रस्त्यावर उभे केले जाईल त्याला ताशी दंड आकारण्यात येणार आहे. या धोरणाची तत्काळ अंमलबाजवणी करण्याचे ठरविण्यात आले आहेअशा प्रकारचे धोरण लागू करण्यामागे सध्या प्रमुख महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे कामे सुरू असून, त्यामुळे सुरळीत रस्ता वाहतुकीला अडथळे निर्माण होतात, त्यासाठी काही मार्गावरील वाहतूक वळविण्यात येते, तर काही ठिकाणी एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येत आहे, अशा वेळी रस्त्यात वाहने उभी करणाऱ्यांकडून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जातो. परिणामी वाहतूक कोंडी होऊन त्याचा साऱ्यांनाच त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे अशा रस्त्यावर अडथळा ठरणारी, भंगार, बेवारस वाहने, बेकायदेशीर पार्किंग करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार सरकारच्या या नवीन धोरणाने राज्यातील पोलीस, महापालिका आयुक्त यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जो कोणी, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणतेही वाहन सुरळीत वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे उभी करेल, त्याला ते वाहन जोपर्यंत उभे असेल तोपर्यंत प्रत्येक तासाला ५० रु पये दंड केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे, परंतु अपघात झालेले वाहन असेल तर त्याची कायदेशीर बाबी पूर्ण करून सदरचे वाहन सरकारच्या वतीने रस्त्यातून हलविण्यात येईल, मात्र त्यासाठी येणारा खर्च व दंड वाहनमालकाकडून वसूल करण्याची तरतूदही या धोरणात करण्यात आली आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसParkingपार्किंग