शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

पाच किलोमीटर पायपिटीने भाविकांचीच होणार परवड

By admin | Updated: April 24, 2015 01:42 IST

पाच किलोमीटर पायपिटीने भाविकांचीच होणार परवड

 नाशिक : दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत रामकुंडात स्नान करण्यासाठी लाखो भाविक येणार असले तरी त्यांना नदीपात्राकडे येणे कठीण आहे. विशेषत: पाच किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे आणि त्यांनतरही त्यांना रामकुंडापेक्षा अन्यत्र घाटांवरच स्नान करावे लागणार आहे. कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने जो आराखडा तयार केला, त्यामुळेच ही भाविकांची परवड होणार आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात रामकुंड येथेच स्नानाचे महत्त्व अधिक आहे. गोदावरी नदी रामकुंडातच दक्षिण वाहिनी होत असल्याने तेथे स्नानाचे महत्त्व मानले जाते; परंतु येणाऱ्या भाविकांना रामकुंडात अशा प्रकारचे स्नानाचे पुण्य मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि पोलिसांनी जे नियोजन केले आहे, त्यानुसार शहराच्या प्रवेशद्वारावच बा' वाहनतळाची उभारणी करण्यात आली असून, खासगी प्रवासी वाहनाने येणाऱ्या भाविकांना या बा' वाहनतळावरच वाहने उभी करावी लागतील. त्यानंतर तेथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांनी अंतर्गत वाहनतळावर आणण्यात येणार आहे. तेथून नदीपात्र किमान पाच किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे अंतर्गत वाहनतळावरून भाविकांना पाच किलोमीटर पायपीट केल्यानंतरच गोदावरी नदीचे दर्शन होणार आहे. रामकुंडाकडे येणाऱ्या मार्गांचा खूप विचार करण्यात आला,