शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खासगी क्षेत्राचा विकासात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:20 IST

देशाच्या प्रथम महिला अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प एक प्रकारे मोदी संकल्प असल्याचे जाणवते. गावगरीब व शेतकरी याना केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पाकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्या तरी एकूण दीर्घकाळ योजना विचारात घेऊन अर्थसंकल्प केला असे दिसते.

देशाच्या प्रथम महिला अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प एक प्रकारे मोदी संकल्प असल्याचे जाणवते. गावगरीब व शेतकरी याना केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पाकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्या तरी एकूण दीर्घकाळ योजना विचारात घेऊन अर्थसंकल्प केला असे दिसते.लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळावे यासाठी दोन टक्के दराने भांडवलाची उपलब्धता तसेच लघु व मध्यम उद्योगासाठी ३५० कोटी रु पयांची केलेली तरतूद स्वागतार्ह असली तरी त्याबाबत निश्चित धोरण स्पष्ट होत नाही. इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी जीएसटीचा दर १२ टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे. उद्योगासाठी वेगळे क्लस्टर योजनाही राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उद्योगाला विजेसाठी एक नेशन एक ग्रीड ही संकल्पना चांगली आहे. गृह उद्योगाला चालना देण्यासाठी नॅशनल हाउसिंग बँकेची घोषणा करण्यात आली आहे. तीन कोटी लहान व्यावसायिकांना पेन्शन योजना लागू केली असल्याने व्यावसायिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. रेल्वेत खासगी व सार्वजनिक गुंतवणुकीवर भर देण्यात येणार असून बँकिंग क्षेत्रात आर्थिक सुधारणा करण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. आयकर कायद्यामध्ये फारशा घोषणा केल्या नाहीत, परंतु आयकर भरण्याच्या पद्धती सोप्या करण्यात येणार आहे. किमान कंपनी दरात आता ९९ टक्के कंपन्या येणार आहेत ही मोठी उपलब्धी आहे. सोन्यावरील आयात कराचा फटका मोठा असून, त्याचा फेरविचार झाला पाहिजे. एकंदरीत हा अर्थसंकल्प खासगी क्षेत्राला विकासात अधिक सहभागी करून घेणारा आहे.संतोष मंडलेचा(अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्र्रिकल्चर )

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019MIDCएमआयडीसी