शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

माता-पिता हेच आपले भगवान - विजय कौशलजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:32 IST

जसा भाव आहे, तशी भगवंताची मूर्ती बनते. ज्याप्रकारे माता-पित्याच्या जवळ जाण्यासाठी तयारी करण्याची गरज नसते, तसेच भगवंताच्या जवळ जाताना कोणत्याही प्रकारची तयारी करण्याची गरज नसते. माता-पिता हेच आपले भगवान आहेत, असे विचार विजय कौशल महाराज यांनी व्यक्त केले. स्व. ललिताप्रसाद पोद्दार परिवार यांच्यातर्फे आयोजित श्रीरामकथेच्या दुसऱ्या पुष्पात ते शुक्रवारी (दि. १३) धनदाई लॉन्स येथे बोलत होते.

नाशिक : जसा भाव आहे, तशी भगवंताची मूर्ती बनते. ज्याप्रकारे माता-पित्याच्या जवळ जाण्यासाठी तयारी करण्याची गरज नसते, तसेच भगवंताच्या जवळ जाताना कोणत्याही प्रकारची तयारी करण्याची गरज नसते. माता-पिता हेच आपले भगवान आहेत, असे विचार विजय कौशल महाराज यांनी व्यक्त केले. स्व. ललिताप्रसाद पोद्दार परिवार यांच्यातर्फे आयोजित श्रीरामकथेच्या दुसऱ्या पुष्पात ते शुक्रवारी (दि. १३) धनदाई लॉन्स येथे बोलत होते.  श्रीरामकथेत विजय कौशल महाराज म्हणाले, प्रत्येकात काहीनाकाही दुर्गुण असतोच. माणसाच्या वाईट सवयी काहीही केले तरी सुटत नाही. माता, पिता, गुरु यांचे बंधन स्वीकारले पाहिजे. मर्यादांचे बंधन स्वीकारलेच पाहिजे. दान देण्याची वृत्ती असायला हवी. जशी क्षमता आहे, तशा प्रकारे दान केले पाहिजे. देवतांच्या आध्यात्मिक विकासाचे स्वरूप लक्षात घ्यावे. भगवंतासाठी काही सोडू नका. जागे राहिल्यास भगवान मिळतो. पद-पैसा मिळविण्यासाठी शरीराला कष्ट करावे लागतात, भगवंताला मिळविण्यासाठी शरीराला बसावे लागते. भगवंत मिळण्यासाठी व्याकूळता असावी लागते. भजनासाठी स्वार्थी बनावे. मात्र, व्यवहारात परमार्थ पाहिजे. एकदा भगवंतांचा आसरा मिळाला की दुसºया आसºयाची गरज नाही. माता, पिता आणि गुरू यांचा आशीर्वाद घेतल्यास दुसºया कुणाचाही आशीर्वाद मागण्याची गरज नाही. आचार, व्यवहार, समर्पण, वाणी यांनी माता, पिता, गुरू यांना प्रसन्न केले तर दुनियेतील कोणत्याही आशीर्वादाची गरज नाही.

टॅग्स :Nashikनाशिक