शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पानवेलींचा मंदिरांना विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 18:20 IST

चांदोरी : चांदोरी (ता निफाड) येथील जोरदार पावसाने गोदावरी नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे येथील गोदापात्रातील मंदिरांना पानेवलींनी वेढा दिला होता. पानवेलींचा हा विळखा मंदिरांना आजही कायम आहे.

ठळक मुद्देपरिसरात दुर्गंधी अस्वछतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

चांदोरी : चांदोरी (ता निफाड) येथील जोरदार पावसाने गोदावरी नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे येथील गोदापात्रातील मंदिरांना पानेवलींनी वेढा दिला होता. पानवेलींचा हा विळखा मंदिरांना आजही कायम आहे.नाशिक व त्र्यंबकेश्वर भागात जोरदार पावसामुळे गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडल्या मुळे गोदावरी नदीला पूर आला होता. त्यामुळे लाखलगाव ओढा, चाटोरी, दारणसांगवी, सायखेडा व चांदोरी या भागातील नदी पत्रात पानवेली चे प्रमाण खूप होते .परंतू पूर पाण्याचा प्रवाह वेग जोरादार असल्यामुळे त्या सर्व पानवेळी पाण्यासोबत वाहून गेल्या.काही चांदोरी सायखेडा पूलाला अडकल्या त्या पण काढल्या व मात्र चांदोरी येथील खूप प्राचीन कालीन हेमाडपंथी मंदिर हे नदी पात्रात असल्याने काही मंदिरे जास्त उंचीचे व काही मंदिरे कमी उंचीचे आहे ही पानवेली त्या मंदिरांना अडकलेली आहेत.चांदोरी-सायखेडा जुना पूलाला सुद्धा पानवेली चा विळखा पडलेला आहे.त्या पाणवेलीची परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्या पानवेली मूळे पाणी प्रवाहात मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.तसेच काही पानवेली हेमाडपंथी मंदिराना अडकलेली असल्याने त्यांना इजा होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे व नदी पात्रातील पाणी सुद्धा संथ आहे.या पानवेली ची दुर्गंधी, नदी परिसरातील अस्वछता यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य व जलचर जीव धोक्यात येऊ शकते. व ही हेमाडपंथी मंदिरे व खंडेराव मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी दुरून पर्यटक येत असतात व त्यांना या दृश्यामुळे नाराजी पसरत आहे.यामुळे प्रशासनाने या पानवेली कडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यटक करत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषण