शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

मानोरी परिसरातील पिकांचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:07 IST

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात पावसाने मका सोयाबीन, द्राक्षबागांचे नुकसानीचे पंचनामे गुरुवारपासून (दि.३१) प्रशासनाकडून सुरू करण्यात आले असून, झालेल्या पिकांचे पंचनामे करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात पावसाने मका सोयाबीन, द्राक्षबागांचे नुकसानीचे पंचनामे गुरुवारपासून (दि.३१) प्रशासनाकडून सुरू करण्यात आले असून, झालेल्या पिकांचे पंचनामे करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.मानोरी परिसरात परतीच्या पावसाने मका, सोयाबीन, द्राक्ष पिकांचे पंचनामे करण्यासाठी शासनाने लादलेल्या सर्व प्रकारच्या अटी शिथिल करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी संतप्त शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे. शासनाने फक्त शेतातच नुकसान होऊन उभ्या असलेल्या पिकांचा पंचनामा करण्याच्या सूचना पंचनामा करणाºया तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांना दिले आहेत.अनेक शेतकऱ्यांनी खराब अवस्थेत असलेल्या पिकांची वाहतूक करून घरी खळ्यावर आणले असून, तेही परतीच्या पावसाने सडून गेले असून, या पिकांचा शेतकºयांच्या हाताशी आलेला घास हिरावून जात असताना प्रशासन पंचनामा करीत नसल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लाखो रु पये खर्चून सांभाळ करूनदेखील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग कर्जाच्या खायीत लोटला असल्याने शासन केवळ उभ्या पिकांचे पंचनामे करून शेतकºयांची केवळ मनधरणी करीत असल्याची तीव्र भावना शेतकरी करीत आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पिकांचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक