शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात पालखेड डाव्या कालव्याला विसर्ग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 15:46 IST

लासलगाव :- गेल्या एक महिन्यापासून भीषण दुष्काळाचा सामना करण्याऱ्या दुष्काळग्रस्त मनमाड शहरासह येवला तालुक्यातील गावांची तहान भागवण्यासाठी पालखेड धरणातून डाव्या कालव्यास पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले आहे.

लासलगाव :- गेल्या एक महिन्यापासून भीषण दुष्काळाचा सामना करण्याऱ्या दुष्काळग्रस्त मनमाड शहरासह येवला तालुक्यातील गावांची तहान भागवण्यासाठी पालखेड धरणातून डाव्या कालव्यास पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले आहे. मनमाड व येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठ्यावर असलेल्या गावांसाठी असलेल्या साठवण तलावातील पाणी संपुष्टात आल्याने गेल्या एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. एक हंड्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने पालखेड धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आले. मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान पालखेड धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. हे पाणी दिंडोरी, निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्दच्या पुढे येवला व मनमाडच्या दिशेने निघाले आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारची पाणी चोरी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी ठराविक अंतरावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पाण्याची चोरी होऊ नये यासाठी कालव्यालगत असलेला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक