शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

पोलीस बंदोबस्तात पालखेड डाव्या कालव्याला विसर्ग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 15:46 IST

लासलगाव :- गेल्या एक महिन्यापासून भीषण दुष्काळाचा सामना करण्याऱ्या दुष्काळग्रस्त मनमाड शहरासह येवला तालुक्यातील गावांची तहान भागवण्यासाठी पालखेड धरणातून डाव्या कालव्यास पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले आहे.

लासलगाव :- गेल्या एक महिन्यापासून भीषण दुष्काळाचा सामना करण्याऱ्या दुष्काळग्रस्त मनमाड शहरासह येवला तालुक्यातील गावांची तहान भागवण्यासाठी पालखेड धरणातून डाव्या कालव्यास पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले आहे. मनमाड व येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठ्यावर असलेल्या गावांसाठी असलेल्या साठवण तलावातील पाणी संपुष्टात आल्याने गेल्या एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. एक हंड्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने पालखेड धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आले. मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान पालखेड धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. हे पाणी दिंडोरी, निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्दच्या पुढे येवला व मनमाडच्या दिशेने निघाले आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारची पाणी चोरी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी ठराविक अंतरावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पाण्याची चोरी होऊ नये यासाठी कालव्यालगत असलेला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक