शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

पालेभाज्यांचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 22:55 IST

पालेभाज्यांचे भाव कडाडले

खामखेडा : अवकाळी पावसामुळे उत्पादनात घटखामखेडा : चालू वर्षी प्रत्येक महिन्यात झालेला अवकाळी व बेमोसमी पाऊस, ठिकठिकाणी झालेली गारपीट, सतत ढगाळ वातावरण व कडक उन्हामुळे भाजीपाला उत्पादनात घट निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले असून, सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.दिवाळीनंतर प्रत्येक महिन्यामध्ये बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला. या बेमोसमी पावसाने शेतातील उभ्या पिकांसह भाजीपाला पिकांवर परिणाम झाला आहे. अवचित येणारा पाऊस व कडक उन्हाच्या तडाख्यामुळे ग्रामीण भागातील भाजीपाला पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन भाजीपाल्याचे उत्पादन घटले असून, बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. पावसाचे दिवसेंदिवस प्रमाण कमी होत चालल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी घटत चालली असून, विहिरींचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याअभावी भाजीपाल्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. सध्या पालक, कोथ्ािंबीर, गवार, मेथी, शेपू आदि हिरव्या भाजीपाल्याची भाजीबाजारात आवक कमी झाली आहे. ग्रामीण भागात गावच्या आठवडे बाजारात गावातील लोक भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी आणत असायचे त्यामुळे बाजारात स्थानिक भाजीपाला भरपूर मिळत असे. परंतु सध्या विहिरींना पाणी नसल्यामुळे स्थानिक विक्र ीसाठी येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण कमी झाले आहे. (वार्ताहर)