शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

पालेभाज्यांचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 22:55 IST

पालेभाज्यांचे भाव कडाडले

खामखेडा : अवकाळी पावसामुळे उत्पादनात घटखामखेडा : चालू वर्षी प्रत्येक महिन्यात झालेला अवकाळी व बेमोसमी पाऊस, ठिकठिकाणी झालेली गारपीट, सतत ढगाळ वातावरण व कडक उन्हामुळे भाजीपाला उत्पादनात घट निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले असून, सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.दिवाळीनंतर प्रत्येक महिन्यामध्ये बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला. या बेमोसमी पावसाने शेतातील उभ्या पिकांसह भाजीपाला पिकांवर परिणाम झाला आहे. अवचित येणारा पाऊस व कडक उन्हाच्या तडाख्यामुळे ग्रामीण भागातील भाजीपाला पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन भाजीपाल्याचे उत्पादन घटले असून, बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. पावसाचे दिवसेंदिवस प्रमाण कमी होत चालल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी घटत चालली असून, विहिरींचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याअभावी भाजीपाल्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. सध्या पालक, कोथ्ािंबीर, गवार, मेथी, शेपू आदि हिरव्या भाजीपाल्याची भाजीबाजारात आवक कमी झाली आहे. ग्रामीण भागात गावच्या आठवडे बाजारात गावातील लोक भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी आणत असायचे त्यामुळे बाजारात स्थानिक भाजीपाला भरपूर मिळत असे. परंतु सध्या विहिरींना पाणी नसल्यामुळे स्थानिक विक्र ीसाठी येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण कमी झाले आहे. (वार्ताहर)