शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

धान उत्पादक संकटात

By admin | Updated: July 12, 2014 00:29 IST

धान उत्पादक संकटात

सुरगाणा : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्याप पाऊस झालेला नाही. आदिवासी शेतकऱ्यांनी मोलमजुरी करून भाताचे महागडे बियाणे खरेदी करून भात, नागली, वरई यांची धूळपेरणी केली होती. पाऊस न झाल्यामुळे हजारो रुपयांचे भाताचे बियाणे वाया गेले आहे. त्याचप्रमाणे कृषी विभाग व पंचायत समितीतर्फे आदिवासी शेतकऱ्यांना यावर्षी भाताचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.तालुक्यात भात पिकाचे सरासरी क्षेत्र ११ हजार हेक्टर व नागलीचे ६२00 हेक्टर, वरई ५७00 हेक्टर, भुईमूग, १८00 हेक्टर, खुरसणी ३३00 हे. तूर ७५0 हेक्टर या सर्व पिकांच्या पेरण्या पूर्णपणे वाया गेल्या आहेत. भात पेरणी व लागवडीचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे पेठ, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी पश्चिम पट्टा, कळवण पश्चिम पट्टा या भागातील भात उत्पादक शेतकरी संकटात आला आहे.पाऊस न झाल्यामुळे या भागात पिण्याच्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खुंटविहीर, मालगोंदा, भदर, चिल्लारपाडा, गुही, गारमाळ, पांगारणे, चिंचपाडा, पिंपळसोंड, रानविहीर या भागात दूध उत्पादक शेतकरी असून, हजारो लिटर दूध उत्पादक आहेत. त्यांना चाराटंचाईस सामोरे जावे लागत आहे. पाऊस न झाल्यामुळे कोरडा व हिरवा चारा जनावरांना उपलब्ध होत नाही. जनावरे विकण्याची वेळ आली आहे. यासाठी आदिवासींना जुने खावटी कर्ज माफ करून त्वरित नवीन खावटी कर्ज उतलब्ध करून देण्यात यावे, सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी तालुक्यात सीमेंट बंधारे, पाझर तलाव बांधण्याची मंजुरी देण्यात यावी, शेतकऱ्यांना विहिरी, शेततळी मंजूर करावीत, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चिंतामण गावित, एन. डी. गावित, तालुका अध्यक्ष जनार्दन भोये, रमेश थोरात, गोपाळ धूम, राजू पाटील, मुरलीधर भोये, हेमराज धूम, वसंत राठोड आदिंनी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, जिल्हाधिकारी, आदिवासी आयुक्त, तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)