शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

समाधानकारक पावसाअभावी भात लावणीचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:13 IST

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, जानोरी, कुºहेगाव, गोंदे दुमाला आदी परिसरात आठवड्यात झालेल्या कमी पावसामुळे मुख्य पीक असलेल्या भात लावणीसह पेरणीची कामे मंदावल्याने शेतकरी चिंतित आहे.

ठळक मुद्देउत्पादक चिंतित : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा; कामांना विलंब

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, जानोरी, कुºहेगाव, गोंदे दुमाला आदी परिसरात आठवड्यात झालेल्या कमी पावसामुळे मुख्य पीक असलेल्या भात लावणीसह पेरणीची कामे मंदावल्याने शेतकरी चिंतित आहे.इगतपुरी तालुक्यात सध्या पावसाचे प्रमाण दिलासा देणारे असले तरी उशिरा होणाऱ्या भात लागवडीमुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात पारंपरिक यंत्राच्या साहायाने गाळ करून भात हे प्रमुख पीक घेतले जाते. त्यामुळे गाळ तयार करण्यासाठी भात लावणीला पावसाची आवश्यकता असते. गेल्यावर्षी दारणा धरणाचा जलसाठा सुरक्षित राहण्यासाठी धरणावरील५२ गेटची दुरुस्ती केल्याने गळतीचे पाणी बाहेर जाणार नाही. धरणाच्या गेटमधून पाणीगळती होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.

धरण क्षेत्रात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आपत्कालीन व्यवस्थेसाठी धरणावर मनुष्यबळ कमी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. भात लावणीला सुरुवात करण्यासाठी पावसाची गरज असल्याने या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे मुख्य पीक असलेल्या भात लावणीच्या कामास अडथळा निर्माण होत आहे. भविष्यात दुबार पेरणीच्या संकटांचा सामना करावा लागतो की काय, याची काळजी वाटते.- देवराम मुसळे, प्रगतिशील शेतकरी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी