शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

अन्यथा पोलिसी खाक्या दाखवावा लागू शकतो भुजबळ : विनाकारण गर्दी करणा-यांना इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:33 IST

नाशिक : एकीकडे कोरोनाला थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे जुने नाशिक आणि वडाळा गाव येथील नागरिक शासकीय आदेशाचे पालन करतांना दिसत नाहीत. या भागात संचारबंदीला आठवडा उलटल्यानंतरही गर्दी कायम असल्याचे दिसत असल्याच्या अशा लोकांना पोलिसी खाक्या दाखवला तर ठिकाणावर येतील असे मत अन्न, नागरी पुरवठा मंत्नी छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीला आठवडा उलटल्यानंतरही गर्दी पोलिसांना देखील जुमानत नाही

नाशिक : एकीकडे कोरोनाला थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे जुने नाशिक आणि वडाळा गाव येथील नागरिक शासकीय आदेशाचे पालन करतांना दिसत नाहीत. या भागात संचारबंदीला आठवडा उलटल्यानंतरही गर्दी कायम असल्याचे दिसत असल्याच्या अशा लोकांना पोलिसी खाक्या दाखवला तर ठिकाणावर येतील असे मत अन्न, नागरी पुरवठा मंत्नी छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.नाशिकमध्ये मुख्य बाजारातील अन्नधान्याचा आढावा घेण्यासाठी ते बाजार पेठेत आले होते. शहरातील अति संवेदनशील भाग समजला जाणारा जुने नाशिक आणि वडाळा गावचा परिसर अद्यापही शासकीय नियमांचे आदेश पाळताना दिसत नाही. नागरिक खुलेआम गर्दी करताना दिसत असून याठिकाणी नागरिक पोलिसांना देखील जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलिसी खाक्या दाखवला तरच सर्व ठिकाणावर येतील, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. जो ऐकणार नाही त्याला आणि त्याच्या कुटुंबाला रोगाला समोरे जावे लागेल, असेही भुजबळ यांनी नमूद केले.इन्फोबाजारपेठेचा आढावासंचारबंदीच्या काळात अन्न धान्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी पुरवठा खाते लक्ष ठेऊन आहे. त्याचाच एक भाग म्हणून या खात्याचे मंत्नी छगन भुजबळ यांनी मध्यवर्ती असलेल्या बाजार पेठेत येऊन किराणा दुकानदारांशी संवाद साधत आढावा घेतला. एप्रिल महिन्यात पुरेल एवढा अन्न धान्याचा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी कधीही झुंबड करण्याची आवश्यकता नसल्याचे भुजबळ त्यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :Nashikनाशिकfoodअन्नChagan Bhujbalछगन भुजबळ