शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

संघटनशक्तीने शैक्षणिक क्षेत्रात बदल शक्य - सच्चिदानंद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:07 IST

संघटनशक्तीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात संजीवक बदल घडून आणता येऊ शकतो आणि भारतीय शिक्षण मंडळ त्यासाठी कायम प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सच्चिदानंद जोशी यांनी केले. 

नाशिक : संघटनशक्तीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात संजीवक बदल घडून आणता येऊ शकतो आणि भारतीय शिक्षण मंडळ त्यासाठी कायम प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सच्चिदानंद जोशी यांनी केले.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे भारतीय  शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यावेळी उपस्थित होते.   समाजाच्या अभिरु ची सध्या वेगाने बदलत आहेत, त्यामुळे संस्काराची जोपासना करणे हे आव्हानात्मक कार्य ठरले आहे. शिक्षणातून संस्काराची समाजात पाखरण करण्याचे काम भारतीय शिक्षण मंडळ सातत्याने पार पाडत असून, त्यासाठी समर्थ मनुष्यबळ तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी जोशी म्हणाले, तर कुलगुरू ई. वायुनंदन यांनी शिक्षण क्षेत्रात व्यावसायिकीकरण झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे भारतीय सत्व कमी होत आहे. समाजाची शिक्षणाशी असणारी नाळ तुटत असल्याने मूल्य नसलेले शिक्षण आज फोफावले आहे. या सर्व क्षेत्रात प्रचंड कार्य करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.मंडळाचे राष्टÑीय महामंत्री वामनरावजी गोगटे यांनी याप्रसंगी अहवाल सादर केला. प्रास्ताविक प्रांताध्यक्ष महेश दाबक यांनी केले. उमाशंकर पचोरी यांनी सूत्रसंचालन केले.  उद्घाटनानंतर संपन्न झालेल्या पहिल्या सत्रात पूर्ण मंडळ ते सुवर्णजयंती या विषयावर उद््बोधन करण्यात आले. या उपक्र माअंतर्गत २०२० पर्यंत भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय शिक्षण मंडळाची शाखा स्थापना करणे, विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये येथे शाखा सुरू करणे आणि पाच लाख सदस्य नोंदणी करणे या संकल्पाची मांडणी करण्यात आली. भारतभरातून आलेल्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्याचा आढावा सादर केला. दुसऱ्या सत्रात वृत्त निवेदन आणि लेखन या विषयावर मुकूल कानिटकर आणि सच्चिदानंद जोशी यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :educationशैक्षणिक