शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

संघटनशक्तीने शैक्षणिक क्षेत्रात बदल शक्य - सच्चिदानंद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:07 IST

संघटनशक्तीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात संजीवक बदल घडून आणता येऊ शकतो आणि भारतीय शिक्षण मंडळ त्यासाठी कायम प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सच्चिदानंद जोशी यांनी केले. 

नाशिक : संघटनशक्तीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात संजीवक बदल घडून आणता येऊ शकतो आणि भारतीय शिक्षण मंडळ त्यासाठी कायम प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सच्चिदानंद जोशी यांनी केले.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे भारतीय  शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यावेळी उपस्थित होते.   समाजाच्या अभिरु ची सध्या वेगाने बदलत आहेत, त्यामुळे संस्काराची जोपासना करणे हे आव्हानात्मक कार्य ठरले आहे. शिक्षणातून संस्काराची समाजात पाखरण करण्याचे काम भारतीय शिक्षण मंडळ सातत्याने पार पाडत असून, त्यासाठी समर्थ मनुष्यबळ तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी जोशी म्हणाले, तर कुलगुरू ई. वायुनंदन यांनी शिक्षण क्षेत्रात व्यावसायिकीकरण झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे भारतीय सत्व कमी होत आहे. समाजाची शिक्षणाशी असणारी नाळ तुटत असल्याने मूल्य नसलेले शिक्षण आज फोफावले आहे. या सर्व क्षेत्रात प्रचंड कार्य करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.मंडळाचे राष्टÑीय महामंत्री वामनरावजी गोगटे यांनी याप्रसंगी अहवाल सादर केला. प्रास्ताविक प्रांताध्यक्ष महेश दाबक यांनी केले. उमाशंकर पचोरी यांनी सूत्रसंचालन केले.  उद्घाटनानंतर संपन्न झालेल्या पहिल्या सत्रात पूर्ण मंडळ ते सुवर्णजयंती या विषयावर उद््बोधन करण्यात आले. या उपक्र माअंतर्गत २०२० पर्यंत भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय शिक्षण मंडळाची शाखा स्थापना करणे, विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये येथे शाखा सुरू करणे आणि पाच लाख सदस्य नोंदणी करणे या संकल्पाची मांडणी करण्यात आली. भारतभरातून आलेल्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्याचा आढावा सादर केला. दुसऱ्या सत्रात वृत्त निवेदन आणि लेखन या विषयावर मुकूल कानिटकर आणि सच्चिदानंद जोशी यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :educationशैक्षणिक