शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

सेंद्रिय शेती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 00:05 IST

लासलगाव : निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जागतिक कृषी महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर केल्याने आज अनेक जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करून मानवजातीला रोगमुक्त करूया, असे आवाहन निफाड केंद्राचे याज्ञिकी प्रतिनिधी सुभाष खाटेकर यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देखाटेकर : निमगाव वाकडा येथ कृषी महोत्सवाची सांगता

लासलगाव : निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जागतिक कृषी महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर केल्याने आज अनेक जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करून मानवजातीला रोगमुक्त करूया, असे आवाहन निफाड केंद्राचे याज्ञिकी प्रतिनिधी सुभाष खाटेकर यांनी यावेळी केले.कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन पं. स. सदस्य रंजना पाटील व शेतकरी निवृत्ती गायकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी सेंद्रिय शेती, बालसंस्कार, विवाह संस्कार, सणवार व्रतवैकल्ये, ज्ञानदान अशा विविध विषयांवर पिंपळगाव केंद्राचे प्रतिनिधी मांढरे, भगीरथ शिंदे, प्रमिला सपकाळे, माजी प्राचार्य विश्वनाथ व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या संचालक निता पाटील, लता दरेकर, निमगाव वाकड्याचे सरपंच मधुकर गायकर , ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला गायकर, शोभा गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र प्रतिनिधी श्रावण जाधव, प्रतीक सूर्यवंशी, मगन पेदे, टर्ले, मुकुंद गायकर, अक्षय जाधव, सुमित न्याहारकर, कृष्णा जाधव, प्रमोद गिते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गायकर यांनी केले. (०२ लासलगाव)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी