शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सेंद्रिय शेती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 00:05 IST

लासलगाव : निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जागतिक कृषी महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर केल्याने आज अनेक जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करून मानवजातीला रोगमुक्त करूया, असे आवाहन निफाड केंद्राचे याज्ञिकी प्रतिनिधी सुभाष खाटेकर यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देखाटेकर : निमगाव वाकडा येथ कृषी महोत्सवाची सांगता

लासलगाव : निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जागतिक कृषी महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर केल्याने आज अनेक जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करून मानवजातीला रोगमुक्त करूया, असे आवाहन निफाड केंद्राचे याज्ञिकी प्रतिनिधी सुभाष खाटेकर यांनी यावेळी केले.कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन पं. स. सदस्य रंजना पाटील व शेतकरी निवृत्ती गायकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी सेंद्रिय शेती, बालसंस्कार, विवाह संस्कार, सणवार व्रतवैकल्ये, ज्ञानदान अशा विविध विषयांवर पिंपळगाव केंद्राचे प्रतिनिधी मांढरे, भगीरथ शिंदे, प्रमिला सपकाळे, माजी प्राचार्य विश्वनाथ व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या संचालक निता पाटील, लता दरेकर, निमगाव वाकड्याचे सरपंच मधुकर गायकर , ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला गायकर, शोभा गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र प्रतिनिधी श्रावण जाधव, प्रतीक सूर्यवंशी, मगन पेदे, टर्ले, मुकुंद गायकर, अक्षय जाधव, सुमित न्याहारकर, कृष्णा जाधव, प्रमोद गिते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गायकर यांनी केले. (०२ लासलगाव)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी