शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

सेंद्रिय शेती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 00:05 IST

लासलगाव : निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जागतिक कृषी महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर केल्याने आज अनेक जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करून मानवजातीला रोगमुक्त करूया, असे आवाहन निफाड केंद्राचे याज्ञिकी प्रतिनिधी सुभाष खाटेकर यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देखाटेकर : निमगाव वाकडा येथ कृषी महोत्सवाची सांगता

लासलगाव : निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जागतिक कृषी महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर केल्याने आज अनेक जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करून मानवजातीला रोगमुक्त करूया, असे आवाहन निफाड केंद्राचे याज्ञिकी प्रतिनिधी सुभाष खाटेकर यांनी यावेळी केले.कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन पं. स. सदस्य रंजना पाटील व शेतकरी निवृत्ती गायकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी सेंद्रिय शेती, बालसंस्कार, विवाह संस्कार, सणवार व्रतवैकल्ये, ज्ञानदान अशा विविध विषयांवर पिंपळगाव केंद्राचे प्रतिनिधी मांढरे, भगीरथ शिंदे, प्रमिला सपकाळे, माजी प्राचार्य विश्वनाथ व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या संचालक निता पाटील, लता दरेकर, निमगाव वाकड्याचे सरपंच मधुकर गायकर , ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला गायकर, शोभा गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र प्रतिनिधी श्रावण जाधव, प्रतीक सूर्यवंशी, मगन पेदे, टर्ले, मुकुंद गायकर, अक्षय जाधव, सुमित न्याहारकर, कृष्णा जाधव, प्रमोद गिते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गायकर यांनी केले. (०२ लासलगाव)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी