शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 17:42 IST

वणी : दिंडोरी तालुक्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १२७ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वणी : दिंडोरी तालुक्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १२७ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रामुख्याने सर्वाधिक नुकसान द्राक्ष बागांचे झाले असून खतवड येथील सोमनाथ मुळाणे यांचा सुमारे चार एकर ऊस भुईसपाट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारे व गारपीट झाल्याने परिसरात द्राक्ष मणांना तडे गेले असून, द्राक्षबागांवर विपरीत परिणाम जाणवू लागले आहेत. बुरशीजन्यरोग व कुज होवू नये यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त दिसत आहे. पडझड झालेला ऊस संबधित साखर कारखान्याने तात्काळ गाळपासाठी तोड करावी अशी मागणी केली जात आहे. वरखेडा, सोनजांब, आंबे वणी, घोडेवाडी, बोपेगाव, खतवड, आंबे दिंडोरी, शिवनई, जानोरी, वरवंडी आदी गावांचा समावेश आहे. द्राक्ष - ७८ हेक्टर,टोमॅटो २४ हेक्टर, कांदा -९ हेक्टर भाजीपाला ,फुलं आदी पिकांचा समावेश असून, १२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक पाऊस वरखेडा मंडळात झाला.वरखेझ- २२ मि.लि.मीटर , मोहाडी -४ ,दिंडोरी -१ असा एकूण २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . नुकसानग्रस्त भागाचा प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी पाहणी दौरा करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरी