शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पेठ तालुक्यातील भातासह फळबागांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 19:35 IST

पेठ : मागील आठवड्यापासून गुलाब वादळामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे पेठ तालुक्यात भात शेतीसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तत्काळ पंचनामे करून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : पंचनामे करून नुकसान भरपाईची सर्वपक्षीय मागणी

पेठ : मागील आठवड्यापासून गुलाब वादळामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे पेठ तालुक्यात भात शेतीसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तत्काळ पंचनामे करून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.

गुरुवारी तहसीलदार संदीप भोसले यांना दिलेल्या निवेदनात मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या भात, नागली, वरई, तसेच टोमॅटो, भोपळा , कारले आदी भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कृषी, महसूल विभाग व पीक विमा कंपनीच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वाघ, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भिका चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, मनसे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, अंबादास चौरे, भागवत पाटील, अंबादास सातपूते, रघुनाथ चौधरी, मनोहर चौधरी, पुंडलिक महाले, श्याम गावीत, नंदू गवळी, मोहन कामडी, प्रकाश भोये, सुरेश पवार, कैलास चौधरी, मोहन गावंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (३० पेठ नुकसान)

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती