शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

पेठ तालुक्यातील भातासह फळबागांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 19:35 IST

पेठ : मागील आठवड्यापासून गुलाब वादळामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे पेठ तालुक्यात भात शेतीसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तत्काळ पंचनामे करून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : पंचनामे करून नुकसान भरपाईची सर्वपक्षीय मागणी

पेठ : मागील आठवड्यापासून गुलाब वादळामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे पेठ तालुक्यात भात शेतीसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तत्काळ पंचनामे करून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.

गुरुवारी तहसीलदार संदीप भोसले यांना दिलेल्या निवेदनात मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या भात, नागली, वरई, तसेच टोमॅटो, भोपळा , कारले आदी भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कृषी, महसूल विभाग व पीक विमा कंपनीच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वाघ, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भिका चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, मनसे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, अंबादास चौरे, भागवत पाटील, अंबादास सातपूते, रघुनाथ चौधरी, मनोहर चौधरी, पुंडलिक महाले, श्याम गावीत, नंदू गवळी, मोहन कामडी, प्रकाश भोये, सुरेश पवार, कैलास चौधरी, मोहन गावंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (३० पेठ नुकसान)

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती