शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पेठ तालुक्यातील भातासह फळबागांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 19:35 IST

पेठ : मागील आठवड्यापासून गुलाब वादळामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे पेठ तालुक्यात भात शेतीसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तत्काळ पंचनामे करून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : पंचनामे करून नुकसान भरपाईची सर्वपक्षीय मागणी

पेठ : मागील आठवड्यापासून गुलाब वादळामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे पेठ तालुक्यात भात शेतीसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तत्काळ पंचनामे करून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.

गुरुवारी तहसीलदार संदीप भोसले यांना दिलेल्या निवेदनात मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या भात, नागली, वरई, तसेच टोमॅटो, भोपळा , कारले आदी भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कृषी, महसूल विभाग व पीक विमा कंपनीच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वाघ, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भिका चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, मनसे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, अंबादास चौरे, भागवत पाटील, अंबादास सातपूते, रघुनाथ चौधरी, मनोहर चौधरी, पुंडलिक महाले, श्याम गावीत, नंदू गवळी, मोहन कामडी, प्रकाश भोये, सुरेश पवार, कैलास चौधरी, मोहन गावंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (३० पेठ नुकसान)

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती