शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नोकरभरतीसाठी तोंडी ‘परीक्षा’ रद्द

By admin | Updated: June 10, 2014 01:03 IST

नोकरभरतीसाठी तोंडी ‘परीक्षा’ रद्द

नाशिक : राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये करण्यात येणाऱ्या नोकरभरतीत लेखी परीक्षेसाठी तोंडी (मुलाखती) परीक्षा घेण्यात येतात. यापुढील काळात मात्र केवळ लेखी परीक्षेच्या व प्रत्यक्ष व्यवसाय परीक्षेतील गुणांच्या आधारेच थेट नोकरभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भात ५ जूनलाच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्णय घेतला आहे. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशाच्या कोट्यातील गट ‘क’ व गट ‘ब’ अराजपत्रित पदे भरताना मौखिक परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोकर पदभरतीसाठी मुलाखती न घेण्याबाबतचा निर्णय संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागास घेता येईल. या निर्देशात सुधारणा करण्यात आली आहे. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशाच्या कोट्यातील गट ‘क’ तसेच गट ‘ब’ (अराजपत्रित) मधील कोणत्याही पदाकरिता उमेदवाराची निवड करताना मौखिक (तोंडी) परीक्षा (मुलाखती) घेण्यात येऊ नये, असे शासननिर्णयात म्हटले आहे. या शासननिर्णयामुळे मुलाखतींच्या वेळी निवड मंडळाचे सदस्य गुण देताना काही वेळा वशिलेबाजी करण्याचे जे आरोप होत होते, ते आरोप आता होणार नाहीत.