शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मताधिक्क्यानेच विरोधकांना उत्तर : डॉ. भारती प्रवीण पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 02:24 IST

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दोन लाखांच्या फरकाने विजय मिळवित जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहासाची नोंद केली. या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्याशी साधलेला संवाद...

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दोन लाखांच्या फरकाने विजय मिळवित जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहासाची नोंद केली. या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : प्रचंड मताधिक्क्याच्या विजयानंतर काय वाटते?उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशात असलेला प्रभाव आणि विकासाच्या मुद्द्यावर जनतेने दिलेला कौल हा महत्त्वपूर्ण ठरला. ही निवडणूक नक्कीच महत्त्वाची होती. मतदारसंघातील जनतेने कोणत्याही अपप्रचाराला महत्त्व न देता मोदी आणि भाजपवर दाखविलेला हा विजय आहे.प्रश्न : पक्ष बदलाचा हा परिणाम वाटतो?उत्तर : भाजप आणि मोदी यांचा प्रभाव नक्कीच आहे. देशातील विकासकामे आणि प्रगतिपथावर सुरू असलेली देशाची वाटचाल यावर मतदारांचा विश्वास आहे. तोच विश्वास मतदारांनी आपल्यावरही दाखविला आहे. त्यामुळे विकासाची वाटचाल आपणही सुरूच ठेवू.प्रश्न : या निवडणुकीत कोणता मुद्दा प्रभावी ठरला  असे वाटते?उत्तर : अर्थातच विकासाचा मुद्दा महत्त्वपूर्ण राहिला आहे. देशाची वाटचाल विकासाकडे होत असल्याचा विश्वास जनतेला वाटतोच, शिवाय मोदी यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास या निवडणुकीत दिसून आला. त्यामुळे मोदींच्या राष्टÑवादाचा मुद्दाही प्रभावी ठरला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdindori-pcदिंडोरी