शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दारणाच्या विसर्गाला विरोध

By admin | Updated: January 18, 2016 22:31 IST

शेतकरी संतप्त : सोडलेले पाणी तत्काळ बंद करण्याची मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्यात यावर्षी सरसरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची भिस्त असलेल्या दारणा धरण समूहातील दारणा, मुकणे व भावली या धरणांचा साठाही असमाधानकारक झाला. असे असताना या धरण समूहातून पिण्याच्या आणि सिंचनाच्या नावाखाली गेल्या दोन महिन्यांपासून बेसुमार विसर्ग सुरू असून, यामुळे या धरणांनी तळ गाठण्यास सुरु वात केली आहे. यामुळे तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाईची भीती व्यक्त करण्यात येत असून, धरणालगतची शेतीही धोक्यात आली आहे. शासनाने पाण्याचा विसर्ग तातडीने बंद करावा अन्यथा यासाठी तालुक्यातील शेतकरी सामूहिक लढा देतील, असा एकमुखी निर्णय घोटी येथे सोमवारी (दि. १८) झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला.घोटी येथे दारणा धरणालगतच्या शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी होते.दरम्यान, शासनाने पाण्याचा विसर्ग त्वरित थांबवावा अन्यथा जनआंदोलन करून हे पाणी बंद करण्यात येईल, असा सर्वमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीस संपत काळे, रमेश जाधव, उदय जाधव, नामदेव भोसले, बाळासाहेब वालझाडे, रमेश शिंदे, ज्ञानेश्वर कडू, विलास मालुंजकर, नारायण पढेर, त्र्यंबक गोलवड, सुरेश भोर, केरू देवकर, समाधान गुंजाळ, दशरथ पागेरे, किसन पदमिरे, वामन लंगडे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)