शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

आपसातील वाद मिटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 23:26 IST

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव येथे पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आपसातील वादामुळे बंद असलेला चव्हाण वस्ती ते जेजूरकर वस्तीपर्यंतचा शिवार रस्ता ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश कातकाडे यांनी संबंधित शेतकºयांच्या समविचार बैठकीतून सोडविला. कातकाडे यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याबरोबर त्याची दुरुस्तीदेखील केल्याने नायगाव खोºयात या शुभ वर्तमानाची चर्चा होत आहे.

ठळक मुद्देनायगाव : शेतकऱ्यांच्या समविचार बैठकीतील निर्णय

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव येथे पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आपसातील वादामुळे बंद असलेला चव्हाण वस्ती ते जेजूरकर वस्तीपर्यंतचा शिवार रस्ता ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश कातकाडे यांनी संबंधित शेतकºयांच्या समविचार बैठकीतून सोडविला. कातकाडे यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याबरोबर त्याची दुरुस्तीदेखील केल्याने नायगाव खोºयात या शुभ वर्तमानाची चर्चा होत आहे.गावाच्या उत्तर भागातील गोदावरी काठावर शेतकºयांच्या प्रमाणात वस्त्या आहेत. चव्हाण, जेजूूरकर, नाठे व खालकर या शेतकºयांना एकमेव जुना सावळी हा शिवार रस्ता सुरू होता. मात्र गेल्या तब्बल पंधरा वर्षांपासून हा रस्ता शेतातील बांधावरून शेतकºयांच्या झालेल्या वादामुळे बंद पडला होता. त्यामुळे या परिसरातील शेकडो शेतकºयांना शेतमाल व दळणवळणासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. आजपर्यंत अनेकांनी रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणालाच यात यश आले नाही. परिणामी भांडणाचा त्रास होत होता. सरपंच नीलेश कातकाडे यांनी पंधरा वर्षांचा वाद कायमचा मिटावा यासाठी खुल्या झालेल्या रस्त्याची स्वखर्चाने डागडुजी करून हा रस्ता शेतकºयांना वाहतुकीस मोकळा केला.गेल्या पंधरा वर्षांपासूनहा शिवार रस्ता शेतकºयांच्या आपसातील वादांमुळे बंद होता. त्यामुळे या वस्त्यावर राहणाºया इतर शेतकºयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. परिसरातील शेतकºयांना शेतमाल विक्र ीसाठी घेऊन जाणे जिकिरीचे झाले होते. वाद असलेल्या शेतकºयांची समजूत काढून हा रस्ता सुरू करण्यात मला यश आल्याचा मला आनंद होत आहे.- नीलेश कातकाडे,सरपंच, नायगाव

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासgram panchayatग्राम पंचायत