शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

आपसातील वाद मिटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 23:26 IST

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव येथे पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आपसातील वादामुळे बंद असलेला चव्हाण वस्ती ते जेजूरकर वस्तीपर्यंतचा शिवार रस्ता ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश कातकाडे यांनी संबंधित शेतकºयांच्या समविचार बैठकीतून सोडविला. कातकाडे यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याबरोबर त्याची दुरुस्तीदेखील केल्याने नायगाव खोºयात या शुभ वर्तमानाची चर्चा होत आहे.

ठळक मुद्देनायगाव : शेतकऱ्यांच्या समविचार बैठकीतील निर्णय

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव येथे पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आपसातील वादामुळे बंद असलेला चव्हाण वस्ती ते जेजूरकर वस्तीपर्यंतचा शिवार रस्ता ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश कातकाडे यांनी संबंधित शेतकºयांच्या समविचार बैठकीतून सोडविला. कातकाडे यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याबरोबर त्याची दुरुस्तीदेखील केल्याने नायगाव खोºयात या शुभ वर्तमानाची चर्चा होत आहे.गावाच्या उत्तर भागातील गोदावरी काठावर शेतकºयांच्या प्रमाणात वस्त्या आहेत. चव्हाण, जेजूूरकर, नाठे व खालकर या शेतकºयांना एकमेव जुना सावळी हा शिवार रस्ता सुरू होता. मात्र गेल्या तब्बल पंधरा वर्षांपासून हा रस्ता शेतातील बांधावरून शेतकºयांच्या झालेल्या वादामुळे बंद पडला होता. त्यामुळे या परिसरातील शेकडो शेतकºयांना शेतमाल व दळणवळणासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. आजपर्यंत अनेकांनी रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणालाच यात यश आले नाही. परिणामी भांडणाचा त्रास होत होता. सरपंच नीलेश कातकाडे यांनी पंधरा वर्षांचा वाद कायमचा मिटावा यासाठी खुल्या झालेल्या रस्त्याची स्वखर्चाने डागडुजी करून हा रस्ता शेतकºयांना वाहतुकीस मोकळा केला.गेल्या पंधरा वर्षांपासूनहा शिवार रस्ता शेतकºयांच्या आपसातील वादांमुळे बंद होता. त्यामुळे या वस्त्यावर राहणाºया इतर शेतकºयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. परिसरातील शेतकºयांना शेतमाल विक्र ीसाठी घेऊन जाणे जिकिरीचे झाले होते. वाद असलेल्या शेतकºयांची समजूत काढून हा रस्ता सुरू करण्यात मला यश आल्याचा मला आनंद होत आहे.- नीलेश कातकाडे,सरपंच, नायगाव

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासgram panchayatग्राम पंचायत