शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

ओतूरच्या लाचखोर तलाठ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 01:22 IST

खरेदी केलेल्या शेतजमिनीचे सातबारा उताऱ्यावर नाव लावून नोंद टाकण्यासाठी शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ओतूरच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

कळवण : खरेदी केलेल्या शेतजमिनीचे सातबारा उताऱ्यावर नाव लावून नोंद टाकण्यासाठी शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ओतूरच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

एसीबीच्या नाशिक युनिटने कळवण येथे कारवाई केली आहे. तलाठी जयवंत कांबळे याच्याविरोधात कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, १८ ऑगस्ट २०२१ रोजी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. खरेदी केलेल्या शेतजमिनीचे सातबारा उताऱ्यावर नाव लावून नोंद टाकण्यासाठी ओतूर येथील तलाठी जयवंत कांबळे याने ३० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २५ हजार रुपयाची लाच मागणी पंचासमक्ष केली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलीस नाईक नितीन कराड, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, पोलीस नाईक प्रवीण महाजन व पोलीस नाईक शरद हेंबाडे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :NashikनाशिकBribe Caseलाच प्रकरणArrestअटक